शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

गोव्यात किना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सरकार सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 05:50 IST

गोव्यातील सागरकिना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मोठी व्यापक उपाययोजना केली जात आहे. एक महिन्याने नवा पर्यटन मोसम सुरू होत असून अनुचित घटनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होऊ नये म्हणून सरकार कृती आराखडा तयार करत आहे.

सद्गुरू पाटील पणजी : गोव्यातील सागरकिना-यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रथमच मोठी व्यापक उपाययोजना केली जात आहे. एक महिन्याने नवा पर्यटन मोसम सुरू होत असून अनुचित घटनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याची बदनामी होऊ नये म्हणून सरकार कृती आराखडा तयार करत आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी गोवा पोलीस, शॅक व्यावसायिक, टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स संघटनांचे पदाधिकारी, हॉटेल व्यावसायिक, जीवरक्षक संस्था व पर्यटन खात्याच्या अधिकाºयांची बैठक घेतली. कायदा सचिवांची एक समितीही स्थापन केली आहे. समुद्रात बुडून पर्यटकांचा मृत्यू रोखण्याचे रोखण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.महिन्याभरात एक कोटीपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ पकडून पंधरापेक्षा जास्त व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे अलीकडेच दोन पर्यटकांचा हणजूण येथे मृत्यू झाला. अमली पदार्थांच्या व्यापारास आळा घालण्याचेही प्रयत्न आहेत.गोव्यात वाहन अपघातांमध्येही पर्यटकांचे बळी जातात. मुख्यमंत्री व पर्यटनमंत्र्यांनी किनारपट्टीत सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४०० जीवरक्षक गोव्याच्या १०५ किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीत असतात. ही संख्या वाढविली जाणार आहे.>आम्ही पर्यटकांच्या सुरक्षेबाबत तडजोड करणार नाही. गोव्याचे पर्यटन अधिक सुरक्षित बनविण्यासाठी कृती योजना तयार केली जात आहे. बुडून मृत्यू पावणाºयांचे प्रमाण रोखण्यासाठी एक शासकीय समितीही नेमली गेली आहे. - बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री