शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

गोव्याला खास दर्जा अशक्य

By admin | Updated: March 3, 2016 03:08 IST

पणजी : गोव्याला घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा देणे अशक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या

पणजी : गोव्याला घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा देणे अशक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी स्पष्ट केले आहे. खास दर्जासाठी राज्य सरकारने काही लेखी प्रस्ताव दिला आहे का किंवा घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे का, असा प्रश्न शांताराम यांनी केला होता. त्यावर मे २0१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून मिझोरम, हिमाचल प्रदेश व उत्तरांचलच्या धर्तीवर घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जाची मागणी केली होती. राज्यातील जमिनी शाबूत ठेवण्यासाठी खास दर्जा मागितला होता, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कलम ३७१ अन्वये १२ राज्यांना खास तरतुदी लागू केलेल्या आहेत, अशी माहितीही मंत्र्यांनी एका प्रश्नावर दिलेली आहे. गोवा वगळता अन्य कोणत्याही राज्याने खास दर्जाची मागणी केलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)