शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

इको सेन्सिटिव्हमधून २१ गावे वगळा; केंद्रीय समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 13:17 IST

गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी दोनापावल येथे बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पश्चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांच्या यादीतून राज्यातील २१ गावे वगळण्याची मागणी आम्ही केली आहे. समिती त्यावर निर्णय घेऊन आज, गुरुवारी समितीचे सदस्य फिल्डवर जाऊन सत्तरीपासून काणकोणपर्यंतच्या या पर्यावरणीय संवेदनशील गावांची पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी दोनापावल येथे बैठक घेतली. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार गणेश गावकर उपस्थित होते. दरम्यान, गोव्यातील शक्य तेवढी गावे वगळण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली. सिक्वेरा म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञांची समिती मंगळवारपासून गोव्यात चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. आम्ही केलेल्या विनंतीवरून ही समिती आली आहे. इको सेन्सिटिव्ह क्षेत्रांच्या यादीतून शक्य तितकी गावे वगळण्यास आम्ही सांगितले आहे. पश्चिम घाटातील तब्बल १०८ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित झाल्याने संबंधित गावांमधील ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ईएसझेड म्हणून घोषित केल्यानंतर अनेक निर्बंध येतील, अशी भीती त्यांना वाटते.

सिक्वेरा म्हणाले की, 'इको सेन्सेटिव्ह भाग घोषित केल्याचा अर्थ असा नाही की, लोकांना हे क्षेत्र रिकामे करावे लागेल'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत