शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

इको सेन्सिटिव्हमधून २१ गावे वगळा; केंद्रीय समितीकडे मुख्यमंत्र्यांची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 13:17 IST

गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी दोनापावल येथे बैठक घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पश्चिम घाटातील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांच्या यादीतून राज्यातील २१ गावे वगळण्याची मागणी आम्ही केली आहे. समिती त्यावर निर्णय घेऊन आज, गुरुवारी समितीचे सदस्य फिल्डवर जाऊन सत्तरीपासून काणकोणपर्यंतच्या या पर्यावरणीय संवेदनशील गावांची पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

गोवा भेटीवर आलेल्या केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी दोनापावल येथे बैठक घेतली. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा, आमदार गणेश गावकर उपस्थित होते. दरम्यान, गोव्यातील शक्य तेवढी गावे वगळण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी दिली. सिक्वेरा म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञांची समिती मंगळवारपासून गोव्यात चार दिवसांच्या दौऱ्यावर आहे. आम्ही केलेल्या विनंतीवरून ही समिती आली आहे. इको सेन्सिटिव्ह क्षेत्रांच्या यादीतून शक्य तितकी गावे वगळण्यास आम्ही सांगितले आहे. पश्चिम घाटातील तब्बल १०८ गावे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील अधिसूचित झाल्याने संबंधित गावांमधील ग्रामस्थांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. ईएसझेड म्हणून घोषित केल्यानंतर अनेक निर्बंध येतील, अशी भीती त्यांना वाटते.

सिक्वेरा म्हणाले की, 'इको सेन्सेटिव्ह भाग घोषित केल्याचा अर्थ असा नाही की, लोकांना हे क्षेत्र रिकामे करावे लागेल'

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत