शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

खंडित विजेमुळे राजधानी वेठीस

By admin | Updated: October 16, 2015 02:54 IST

पणजी : थिवी उपकेंद्रातून कदंब पठारावर येणाऱ्या ११0 केव्ही वीजवाहिनीत मोठा बिघाड झाल्याने राजधानी पणजीसह संपूर्ण तिसवाडी तालुक्यात गुरुवारी पाच तास

पणजी : थिवी उपकेंद्रातून कदंब पठारावर येणाऱ्या ११0 केव्ही वीजवाहिनीत मोठा बिघाड झाल्याने राजधानी पणजीसह संपूर्ण तिसवाडी तालुक्यात गुरुवारी पाच तास वीज गुल झाली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा सायंकाळी ५ नंतर सुरळीत झाला. आॅक्टोबरच्या असह्य उष्म्याने आधीच हैराण झालेल्या लोकांना याची मोठ्या प्रमाणात झळ पोहोचली. पंखे, एसी चालू न शकल्याने कार्यालयीन कर्मचाऱ्यांनाही उकाड्याने हैराण केले. वीज उपकरणे चालू न शकल्याने गृहिणींची परवड झाली. हॉटेल्स, कोड्रिंक्सची दुकाने तसेच अन्य व्यावसायिकांचा धंदा बुडाला. वीज गडप झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. विद्यालयांमध्ये पंखे बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. कला अकादमीत खंडित वीजपुरवठ्यामुळे नृत्य, गायन, वादन वर्गाला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला. दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यात सर्वत्र ११ केव्ही आणि ३३ केव्हीच्या वीजवाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी २0 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. (प्रतिनिधी)