शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

दुहेरी नागरिकत्वप्रश्नी कायदा हवा

By admin | Updated: May 29, 2016 02:03 IST

पणजी : गोव्यातील दुहेरी नागरिकत्वप्रश्नी संसदेत केंद्र सरकारने नवा कायदा करावा, त्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची गरज नाही,

पणजी : गोव्यातील दुहेरी नागरिकत्वप्रश्नी संसदेत केंद्र सरकारने नवा कायदा करावा, त्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची गरज नाही, असे निवेदन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना केले. केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू हे गोवा भेटीवर आले होते. त्यांनी प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा शुक्रवारी केली होती. यावर फालेरो म्हणाले की, अनेक गोमंतकीयांनी निष्पापपणे आपल्या जन्माची नोंद लिस्बनमध्ये केली. त्यांना कायदेशीर तरतुदींची कल्पना नव्हती. अशा गोमंतकीयांचे हितरक्षण व्हायला हवे. त्यासाठी संसदेत कायदा केला जावा व यापूर्वी ज्यांनी जन्माची नोंद केली त्यांना संरक्षण देण्यासाठी ‘कट आॅफ डेट’ ठरविली जावी. यापुढे जर कुणी लिस्बनमध्ये जन्म नोंदणी करील तर तो विषय वेगळा; पण यापूर्वी लिस्बनमध्ये ज्यांनी अज्ञानातून जन्म नोंदणी केली, त्यांचा काही दोष नाही. फालेरो म्हणाले की, प्राधिकरण स्थापन करून काय साध्य होणार ते कळत नाही. सरकारचा त्यामागील हेतू काय, असा प्रश्न पडतो. रिजीजू यांनी केलेली घोषणा ही गोमंतकीयांना व्यथित करणारी आहे. (प्रतिनिधी)