शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

क्वारंटाईनच्या नावाखाली खंडणी वसूल करू नका- विजय सरदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 10:54 IST

आखाती देश, यूरोप आणि अमेरिका या भागात कित्येक गोमंतकीय आहेत त्यांना गोव्यात यायचे आहे.

मडगाव: खलाशी आणि विदेशस्थ गोवेकर यांच्याबाबत निर्णय घेताना माणुसकी दाखवा त्यांच्याकडून क्वारंटाईनच्या नावाखाली खंडणी वसूल करू नका असा सल्ला गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारला दिला आहे. सध्या पेड क्वारंटाईन निर्णयाला सगळीकडून विरोध होत असताना सरदेसाई यांनी हा सल्ला दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2005 च्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे जगात कुणीही अडकून पडले आणि त्याला मायभूमीत यायला पाहिजे असेल तर त्याला पैशासाठी अडवून ठेवता कामा नये. महामारी सारख्या परिस्थितीत नागरिकांना पुरेशा सोयीनुसार आसरा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे, हे सरकारने विसरता कामा नये. गोव्यात येणाऱ्या खलाशाना आणि लोकांना क्वारंटाईनची सोय करून देणे गोवा सरकारचे कर्तव्य आहे हे विसरता कामा नये असे त्यांनी म्हटले आहे.

आखाती देश, यूरोप आणि अमेरिका या भागात कित्येक गोमंतकीय आहेत त्यांना गोव्यात यायचे आहे. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अशा लोकांकडून सरकार पैसे वसूल करणार का असा सवाल करून यापूर्वी जे नेते  यापूर्वी आपण या खलाशांचे त्राते म्हणून मिरवीत होते ते आता गप्प का असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :goaगोवाcorona virusकोरोना वायरस बातम्या