शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

चाळीसही आमदारांवर कसिनोंची सत्ता चालते का? - आपचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 21:17 IST

निषेधार्थ आज बंदर कप्तान जेटीवर धरणे 

पणजी : प्रत्येक निवडणुकीला सर्व राजकारणी कसिनो हटविण्याची आश्वासने देतात मात्र प्रत्यक्षात असे काही घडत ाही असे निदर्शनास आणीत राज्यातील चाळीसही आमदारांवर कसिनोंची सत्ता चालते का, असा सवाल आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रश्नावर येथील बंदर कप्तान जेटी आज ३0 रोजी संध्या. ४.३० वाजता सार्वजनिक धरणे आयोजित केले आहे. 

पत्रकार परिषदेत ‘आप’चे प्रदेश सरचिटणीस प्रदीप पाडगावकर म्हणाले की, ‘ मतदारांशी प्रतारणा करुन भाजपात गेलेले पणजीचे बाबुश मोन्सेरात यांनी सत्तेवर आल्यास १00  दिवसात कसिनो हटवीन, असे आश्वासन दिले होते मात्र तो एक मोठा झुमलाच होता.

पक्षाचे प्रवक्ता वाल्मिकी नायक यांनी कसिनोंनी साडेसहा हजार कोटींचा कर बुडविला तरी ४0 ही आमदार गप्प का आहेत, असा सवाल केला. वाल्मिकी म्हणाले की, ‘एकाही आमदाराकडे कसिनोंवर कारवाई करण्याची हिंमत राहिलेली नाही. बाबुश मोन्सेरात यांनी शंभर दिवसात कसिनो काढतो असे आश्वासन दिले होते परंतु ते पाण्यात वाहून गेले आहे. 

वाल्मिकी म्हणाले की, ‘पेडणे, तिसवाडी, बार्देस व मुरगाव हे चार तालुके ‘गेमिंग डिस्ट्रीक्ट’ म्हणून पर्यटन खात्याच्या मसुदा धोरणात समाविष्ट केले आहेत. याचाच अर्थ असा की, भविष्यात राज्यात कसिनोंची संख्या वाढणार आहे. राज्याच्या बजेटमध्ये  कसिनोंपासून केवळ दोन टक्के महसूल मिळतो व तो त्यांना द्याव्या लागणाºया साधनसुविधांवरच खर्च होतो तर मग हे कसिनो हवेच कशाला? असा सवाल त्यांनी केला असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण करावे, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :goaगोवाAAPआप