शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘दयानंद’चे १६ हजार बोगस लाभार्थी

By admin | Updated: September 15, 2015 02:32 IST

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या ९६ हजार ३२७ झाली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत २ हजार ११५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना वितरित केले.

पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थींची संख्या ९६ हजार ३२७ झाली आहे. सरकारने या योजनेअंतर्गत २ हजार ११५ कोटी रुपये ज्येष्ठ नागरिकांना वितरित केले. १६ हजार बोगस लाभार्थींची नावे वगळली असून त्यांच्याकडून १४ कोटी रुपये वसूल केले आहेत. २0१५-१६ हे वर्ष दयानंद सामाजिक सुरक्षा योजना वर्ष म्हणून साजरे केले जाईल. यानिमित्त येत्या २ आॅक्टोबर रोजी कला अकादमी संकुलात दुपारी ३ वाजता विशेष समारंभ आहे. प्रत्येक तालुक्यातील १0 मिळून एकूण १२0 प्रथम लाभार्थींना या वेळी समारंभात गौरविण्यात येणार आहे. समाजकल्याणमंत्री महादेव नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते हा गौरव होईल. २ आॅक्टोबर २00१ साली भाजपचेच सरकार असताना ही योजना सुरू झाली. ज्येष्ठ नागरिकांसह २८,७५५ एकट्या महिला, १0,४0६ अपंग, तसेच ११३ बेवारस मुले यांचा लाभ घेत आहेत. ज्येष्ठांना महिना २ हजार रुपये मानधन या योजनेंतर्गत दिले जाते. ४0 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असल्यास महिना २ हजार रुपये आणि ९0 टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्यास महिना ३५00 रुपये मानधन दिले जाते. बेवारस मुलांसाठीचे मासिक मानधन ७५0 रुपयांवरून २ हजार रुपयांपर्यंत वाढविले आहे, अशी माहिती नाईक यांनी दिली. पती-पत्नी दोघेहीजण किंवा एकच व्यक्ती दोन ठिकाणी लाभ घेत असल्याचे आढळल्याने गेल्या वर्षी १६ हजार लाभार्थींची नावे वगळली आणि त्यांच्याकडून १४ कोटी रुपये वसूलही केले. सरकारी खात्यात नोकरी करत असतानाही या योजनेचा लाभ घेणाऱ्या १२५ जणांची नावे वगळली आणि त्यांच्याकडूनही वसुली केली. (प्रतिनिधी)