शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Coronavirus: गोव्यात सरकारी कार्यालये 20 तारखेपर्यंत बंद; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 16:59 IST

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली

पणजी : पंतप्रधानांनी देशभर लॉकडाऊनची मुदत वाढवल्यानंतर गोव्यातील सरकारी कार्यालये सुरू येत्या दि. 20 पर्यंत लांबणीवर पडले आहे. काही इस्पितळांतील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) लोकांना गरज असल्याने सुरू राहतील असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी येथे जाहीर केले.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर दुपारी मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकारी कर्मचाऱ्यांनी तसेच शिक्षकांनीही कार्यालयात यावे म्हणून गोवा सरकारने जी परिपत्रके जारी केली होती ती तूर्त दि. 20 एप्रिलर्पयत स्थगित केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. सरकरी कर्मचाऱ्यांसाठी बसची व्यवस्था सुरू करण्यात आली होती पण तो निर्णयही आता स्थगित झाला आहे.दि. 20 नंतर त्याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल. राज्यात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी केली जाईल. तथापि, केंद्र सरकारची मार्गदर्शक तत्त्वे उद्या बुधवारी आल्यानंतर मग गोवा सरकार कोणते उपक्रम किंवा व्यवसाय सुरू ठेवावेत हे निश्चित करील. दहावी-बारावीच्या विद्याथ्र्यी निश्चींत राहूनये. त्यांनी अभ्यास करावा व कायम शिक्षकांच्या संपर्कात रहावे, असे मुख्यमंत्र्यांनी सूचविले.

राज्याच्या सर्वसीमांवरील आठही प्रवेश नाक्यांच्या ठिकाणी सॅनिटायझर टनेल सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. मालवाहू वाहन घेऊन चालक आल्यानंतर त्याला या टनेलमध्ये जाऊन अगोदर सॅनिटायज व्हावे लागेल. सीमांवर अधिक कडक उपाययोजना केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

राज्यात कोविद संशयीतांचे सव्रेक्षण काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. एकाच दिवसात सुमारे अडिच लाख गोमंतकीयांचा सव्रे केला गेला. दक्षिण गोव्यात कोरोनाचा एकही पॉङिाटीव्ह रुग्ण नसल्याने त्या जिल्ह्याला केंद्राने हरित जिल्हा म्हणून जाहीर केले आहे. तिथे जो रुग्ण सापडला होता तो निगेटीव्ह झाला आहे. उत्तर गोवा देखील भविष्यात हरित जिल्हा बनेल. राज्यातील ग्रामपंचायतींना आर्थिक संपन्न बनविण्यासाठी दोघा वरिष्ठ अधिका:यांकडून अभ्यास करून घेतला जात आहे. ते पंच सदस्यांना भेटतील. राज्यातील पंचायतींनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयेखर्च करावेत व त्यांच्या क्षेत्रत कुणी गोमंतकीय उपाशी राहू नये म्हणून त्याला सध्या कडधान्य पुरवावेअसेमुख्यमंत्र्यांनी सूचविले. हा पंचवीस हजारांचा खर्च मग पंचायतींनी गट विकास अधिका:यांच्या कार्यालयाकडून घ्यावा. सरकारनेतसा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी