शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

'म्हादई राखीव व्याघ्र क्षेत्राबाबत गंभीरपणे विचार करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2024 11:55 IST

सरकारने कोणत्याच हालचाली न केल्याने हायकोर्टात अवमान याचिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र करण्याबाबत सरकारने गंभीरपणे विचार करावा, असे निर्देश राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) गोवा सरकारला दिल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण तथा वनमंत्र्यांनी दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस यांना पत्राद्वारे दिली आहे.

या पत्रात केंद्रीयमंत्री म्हणतात की, राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण कायद्यानुसारच हा विषय हाताळणार आहे. राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल. हायकोर्टाने याआधी तीन महिन्यात म्हादई अभयारण्य राखीव व्याघ्र क्षेत्र जाहीर करण्यासंबंधी अधिसूचना काढण्यास राज्य सरकारला बजावले होते. परंतु सरकारने कोणत्याच हालचाली न केल्याने हायकोर्टात अवमान याचिका आहे.

 

टॅग्स :goaगोवाTigerवाघ