शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
6
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
7
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
8
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
9
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
10
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
11
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
12
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
13
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
14
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
15
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
16
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
17
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
18
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
19
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
20
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे

बिहारमधील बदलाची पूर्वकल्पना आली होती: राजेंद्र आर्लेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2024 11:17 IST

'लोकमत'च्या प्रतिनिधीने गोव्याहून आर्लेकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बिहारमध्ये जे राजकीय बदल झाले, त्याची पूर्वकल्पना मला आली होती, असे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सोमवारी सांगितले. विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी आपले कायम चांगले संबंध राहिले आहेत, असेही आर्लेकर यांनी नमूद केले.

'लोकमत'च्या प्रतिनिधीने गोव्याहून आर्लेकर यांच्याशी काल फोनवरून संपर्क साधला. नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा रविवारी सकाळी राजीनामा दिला. सायंकाळी भाजपच्या साथीने त्यांचा संसार पुन्हा सुरू झाला. सायंकाळी नव्याने शपथविधी झाला. नितीशकुमार पुन्हा नवव्यांदा मुख्यमंत्री झाले. आपल्याला या घडामोडींची चाहूल लागली होती काय? असे विचारले असता, आर्लेकर हसले. 'एखादी गोष्ट तयार होते तेव्हा कुठून तरी वास हा येतच असतो. तसा वास मला आला होता. त्या अर्थाने मला पूर्वकल्पना आली होती, एवढेच मी म्हणतो. मला कुणी येऊन काही सांगितले नव्हते. संभाव्य घडामोडींची चाहूल मला लागली,' असे आर्लेकर म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी माझे पूर्वीपासूनच चांगले संबंध राहिले. आमच्यात कधी संघर्ष झाला नाही, वितुष्ट आले नाही, असे राज्यपाल आर्लेकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण