शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
3
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
6
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
7
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
8
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
9
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
10
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
11
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
12
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
13
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
14
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
15
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
16
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
17
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
18
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
19
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

वीज दरवाढ मागे, अनुदानावर 7-8 कोटी अतिरिक्त खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:11 IST

राज्यातील घरगुती वापराच्या वीजेसाठी निदान 3 लाख 44 हजार ग्राहकांना तरी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सरकारने 4.9 टक्क्यांची प्रस्तावीत वीज दरवाढ मागे घेण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीवेळी घेतला

पणजी : राज्यातील घरगुती वापराच्या वीजेसाठी निदान 3 लाख 44 हजार ग्राहकांना तरी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सरकारने 4.9 टक्क्यांची प्रस्तावीत वीज दरवाढ मागे घेण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीवेळी घेतला. शून्य ते दोनशे युनीटर्पयत जे ग्राहक वीज वापरतात, त्यांना वीजदरवाढ लागू होणार नाही. तसेच शेतीसाठी वापरल्या जाणा:या वीजेलाही किंचितही वाढ लागू होत नाही, असे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी येथे जाहीर केले. 

वीजदरवाढीचा फेरआढावा घेतला जावा, अशी मागणी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सोमवारी मंत्रलयात उच्चस्तरीय बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती, वित्त सचिव आणि वीज सचिवांनी या बैठकीत भाग घेतला व वीज दरवाढीविरुद्ध उपाययोजना करण्यात आली. मंत्री मडकईकर यांनी नंतर पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. मडकईकर म्हणाले, की सरकारने वीजदरवाढ लागू केलेलीच नाही. फक्त 4.8 टक्के वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आणला होता व त्यात संयुक्त वीज नियमन आयोगाने (जेईआरसी) आणखी सरासरी 1.45 टक्क्यांची वाढ सूचवली होती. संयुक्त वीज नियमन आयोगाने वीज दरवाढीचा सरकारला प्रस्ताव पाठवला. आम्ही त्याची कार्यवाही केली नाही. आता 4.8 ही दरवाढ क् ते 2क्क् युनीट वापरणा:या सर्व म्हणजे 3 लाख 44 हजार घरगुती ग्राहकांसाठी मागे घेतली जात असल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले.

गोव्याच्या तुलनेत अन्य राज्यांमध्ये वीज दर जास्त आहे. गोव्यात सरकार वीज अनुदानावर वार्षिक एकूण 372 कोटी रुपये खर्च करते. वीज खाते 143 कोटी रुपयांच्या तुटीत आहे. यामुळेच संयुक्त वीज नियमन आयोगाने वीज दरवाढ करण्याची सूचना सरकारला केली होती. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा अधूनमधून खंडीत होत असल्याच्या तक्रारी येतात. वीज क्षेत्रत नव्या साधनसुविधांची निर्मिती केली तर मग वीज पुरवठा असा अधूनमधून खंडीत होण्याचे प्रकार घडणार नाही. मात्र साधनसुविधा तयार करण्यासाठी मुळात वीज खात्याला निधी उभा करावा लागतो. थोडे पैसे वीज बिलापोटी गेले तरी चालतील पण दज्रेदार वीज पुरवठा व्हायला हवा, अशी अपेक्षा असणारेही अनेक ग्राहक असतात, असे मंत्री मडकईकर म्हणाले.