शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

वीज दरवाढ मागे, अनुदानावर 7-8 कोटी अतिरिक्त खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 21:11 IST

राज्यातील घरगुती वापराच्या वीजेसाठी निदान 3 लाख 44 हजार ग्राहकांना तरी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सरकारने 4.9 टक्क्यांची प्रस्तावीत वीज दरवाढ मागे घेण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीवेळी घेतला

पणजी : राज्यातील घरगुती वापराच्या वीजेसाठी निदान 3 लाख 44 हजार ग्राहकांना तरी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. सरकारने 4.9 टक्क्यांची प्रस्तावीत वीज दरवाढ मागे घेण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीवेळी घेतला. शून्य ते दोनशे युनीटर्पयत जे ग्राहक वीज वापरतात, त्यांना वीजदरवाढ लागू होणार नाही. तसेच शेतीसाठी वापरल्या जाणा:या वीजेलाही किंचितही वाढ लागू होत नाही, असे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी येथे जाहीर केले. 

वीजदरवाढीचा फेरआढावा घेतला जावा, अशी मागणी होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सोमवारी मंत्रलयात उच्चस्तरीय बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील सचिव कृष्णमूर्ती, वित्त सचिव आणि वीज सचिवांनी या बैठकीत भाग घेतला व वीज दरवाढीविरुद्ध उपाययोजना करण्यात आली. मंत्री मडकईकर यांनी नंतर पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. मडकईकर म्हणाले, की सरकारने वीजदरवाढ लागू केलेलीच नाही. फक्त 4.8 टक्के वीज दरात वाढ करण्याचा प्रस्ताव आणला होता व त्यात संयुक्त वीज नियमन आयोगाने (जेईआरसी) आणखी सरासरी 1.45 टक्क्यांची वाढ सूचवली होती. संयुक्त वीज नियमन आयोगाने वीज दरवाढीचा सरकारला प्रस्ताव पाठवला. आम्ही त्याची कार्यवाही केली नाही. आता 4.8 ही दरवाढ क् ते 2क्क् युनीट वापरणा:या सर्व म्हणजे 3 लाख 44 हजार घरगुती ग्राहकांसाठी मागे घेतली जात असल्याचे मडकईकर यांनी स्पष्ट केले.

गोव्याच्या तुलनेत अन्य राज्यांमध्ये वीज दर जास्त आहे. गोव्यात सरकार वीज अनुदानावर वार्षिक एकूण 372 कोटी रुपये खर्च करते. वीज खाते 143 कोटी रुपयांच्या तुटीत आहे. यामुळेच संयुक्त वीज नियमन आयोगाने वीज दरवाढ करण्याची सूचना सरकारला केली होती. अनेक भागांमध्ये वीज पुरवठा अधूनमधून खंडीत होत असल्याच्या तक्रारी येतात. वीज क्षेत्रत नव्या साधनसुविधांची निर्मिती केली तर मग वीज पुरवठा असा अधूनमधून खंडीत होण्याचे प्रकार घडणार नाही. मात्र साधनसुविधा तयार करण्यासाठी मुळात वीज खात्याला निधी उभा करावा लागतो. थोडे पैसे वीज बिलापोटी गेले तरी चालतील पण दज्रेदार वीज पुरवठा व्हायला हवा, अशी अपेक्षा असणारेही अनेक ग्राहक असतात, असे मंत्री मडकईकर म्हणाले.