शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

आयटीआयनंतर थेट कॉलेजमध्ये!

By admin | Updated: May 10, 2015 00:59 IST

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत

पणजी : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांमधून आता विविध कौशल्य विकसित करणारे नवे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. आठवीत उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना दोन वर्षे आयटीआयमध्ये शिक्षण घेऊन थेट अकरावीत प्रवेश घेण्याची किंवा दहावीत उत्तीर्ण झालेल्या मुलांना थेट कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची संधी त्यामुळे मिळणार आहे. क्राफ्टमन ट्रेनिंग खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांनी शनिवारी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.कारखाने व बाष्पक निरीक्षकालय हे खातेही मंत्री ढवळीकर यांच्याकडे आहे. ते सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांची तिथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. एका परिषदेतही भाग घेतला. मंत्री ढवळीकर यांनी सांगितले की, गोव्यातील आयटीआय क्षेत्राचा पूर्ण नकाशाच आता बदलणार आहे. सगळा अभ्यासक्रम तयार झाला असून त्याची अंमलबजावणी आता सुरू होईल. प्रत्येक मुला-मुलींच्या कौशल्यानुसार त्यांना शिक्षण मिळावे, अशी सोय केली जाणार आहे. यासाठी सर्व ते साहाय्य करण्याचे आश्वासन आपल्याला केंद्रीय मंत्री रुडी यांनी दिले आहे.मंत्री ढवळीकर म्हणाले की, आता राज्यातील आयटीआयमध्ये आठवी उत्तीर्ण मुलांनी प्रवेश घेतला, तर दोन वर्षांनी त्यांना दहावी (एसएससी) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग हायर सेकंडरीत अकरावीत प्रवेश घेऊ शकतील. त्याचप्रमाणे दहावी शिकून मग कॉलेजला न पोहोचणारी मुलेदेखील दहावीनंतर दोन वर्षे आयटीआयमध्ये शिकली, तर त्यांना बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल. या प्रमाणपत्राच्या आधारे मुले मग महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकतील. (खास प्रतिनिधी)