शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

८८.१० टक्के

By admin | Updated: May 11, 2015 02:11 IST

पणजी : गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा ८८.१० टक्के असा विक्रमी निकाल लागला. हा निकाल आतापर्यंतचे सर्व

पणजी : गोवा शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा ८८.१० टक्के असा विक्रमी निकाल लागला. हा निकाल आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणारा ठरला. विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९८.८१, कला शाखेचा ८४.३७ आणि वाणिज्य शाखेचा ८९.१३, तर व्यावसायिक शाखेचा निकाल हा ८५.८८ टक्के लागला.शालान्त मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेरो यांनी गोवा शिक्षण खात्याच्या सभागृहात रविवारी संध्याकाळी निकाल जाहीर केला. त्याचवेळी तो इंटरनेटद्वारे संकेतस्थळांवरही (वेबसाईटवर) उपलब्ध झाला. या वर्षी १५,७११ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १५,७०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३,८३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. काही विशिष्ट विषय घेऊन बसलेल्या ४६५ विद्यार्थ्यांपैकी १६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शालान्त मंडळाच्या आणि गोव्याच्या इतिहासातही हा पहिला असा निकाल आहे की त्यात परीक्षार्थ्यांची संख्या आणि उत्तीर्ण टक्केवारीही प्रचंड आहे. आतापर्यंत २०१२ मध्ये सर्वात अधिक म्हणजे १३ हजार ७०१ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसलेले होते. सर्वात अधिक निकाल ८५.५४ टक्के लागला होता. यंदा सर्वाधिक परीक्षार्थी, सर्वाधिक उत्तीर्ण विद्यार्थी आणि सर्वाधिक उत्तीर्ण टक्केवारी असे सर्व विक्रम मोडले आहेत. २०१२ वर्षापेक्षा १९५० विद्यार्थी अधिक बसले होते, आणि २४१७ विद्यार्थी अधिक उत्तीर्ण झाले. २०१४ वर्षापेक्षा यंदा ३९९१ विद्यार्थी अधिक बसले होते तसेच ३८१३ इतके विद्यार्थी अधिक उत्तीर्ण झालेत. (वृत्त/हॅलो ४)