शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

७० वर्षाचा रोग १७ महिन्यात संपवायचा आहे - मोदी

By admin | Updated: November 13, 2016 14:24 IST

नोटबंदीमुळे होणाऱ्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. थोड्या दिवसांनतर सर्व काही सुरळीत होईल. नोटबंदीला अर्ध्यापेक्षा जास्त नेत्यांचा विरोध होता.

ऑनलाइन लोकमतगोवा, दि. १३ -  भ्रष्टाचार ही देशातील मोठी समस्या आहे. गेल्या 70 वर्षांपासूनचा हा भ्रष्टाचाराचा रोग मला 17 महिन्यांत संपवायचा आहे. सरकारच्या कठोर निर्णयामुळे देशातील सामान्य जनतेला त्रास होत आहे. पण 50 दिवस थोडी कळ सोसा, असे भावूक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केले. 

गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात संबोधित करताना मोदी म्हणाले, "सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. भ्रष्टाचार नष्ट करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. नोटबंदीमुळे होणाऱ्या त्रासाची आम्हाला कल्पना आहे. थोड्या दिवसांनतर सर्व काही सुरळीत होईल. नोटबंदीला अर्ध्यापेक्षा जास्त नेत्यांचा विरोध होता. नोटा बदलीच्या निर्णयावर बोलताना मोदी यावेळी भावूक झाले होते. सत्ता टिकावी म्हणून भ्रष्टाचाराशी तडजोड करणार नाही. मी खुर्चीसाठी जन्माला आलो नाही, देशासाठी घर-कुटुंब, संपत्ती सोडली आहे." 

 यावेळी मोदींनी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढाई सुरू करून धोका पत्करला असल्याचेही सांगितले." मला माहीत आहे की भ्रष्टाचाऱ्यांविरोधात लढा सुरू करून मी कुणाशी वैर घेतले आहे. आता कोण कोण माझ्या विरोधात जाणार हेही मला माहीत आहे. कदाचीत ते मला संपवण्याचाही प्रयत्न करतील. त्यांना हवं ते करू द्या, पण मला पुढचे 50 दिवस तुमची साथ हवी आहे." असे पंतप्रधान म्हणाले.