शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

६६.४३ टक्के मतदान

By admin | Updated: March 19, 2015 01:18 IST

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्यात ६६.४३ टक्के मतदान झाले. २0१0च्या निवडणुकीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे.

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्यात ६६.४३ टक्के मतदान झाले. २0१0च्या निवडणुकीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. मंगळवारी रात्री साळ येथे भाजपचे महासचिव सतीश धोंड यांच्या मोटारीवर झालेली दगडफेक तसेच अन्य किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदारांमध्ये सकाळी निरुत्साहच दिसत होता. मात्र, दुपारनंतर ओघ वाढला. ५ लाख १८ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रिवण-सांगे येथे प्रसाद शशिकांत गावकर याच्याकडून ४५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आली. मतमोजणी शुक्रवार २0 रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या स्वरूपाच्या १0 घटना निवडणूक काळात घडल्या; परंतु त्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या. रिवण येथील घटनेत प्रसाद याच्यासोबत गजानन राहिदास रायकर, रवींद्र पुंडलिक वेळीप व सुशांत गजानन गोवेकर हे अन्य तिघे होते. त्यांची जीए 0५ बी ९७३३ क्रमांकाची मोटार जप्त करण्यात आली आहे. प्रत्येकी चार पाकिटांमध्ये प्रत्येकी १0 हजार रुपये आणि एका पाकिटात ५ हजार रुपये घेऊन ते वरील मोटारीने निघाले होते. मतदान केंद्रात हे पैसे वाटण्यात येणार होते, असे मुदस्सीर म्हणाले. राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठी हवा केली असली, तरी मतदारांमध्ये मात्र निरुत्साहच दिसून आला. (पान ७ वर)