शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

दाबोळी विमानतळावर ४५ दिवस निर्बंध!

By admin | Updated: March 14, 2015 00:48 IST

पणजी : दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीची सुधारणा करण्यात येणार असल्याने दुरुस्तीकामासाठी १५ एप्रिलपासून ४५ दिवस निर्बंध येणार आहेत,

पणजी : दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीची सुधारणा करण्यात येणार असल्याने दुरुस्तीकामासाठी १५ एप्रिलपासून ४५ दिवस निर्बंध येणार आहेत, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. देशी एअरलाइन्सची विमाने त्यामुळे वेळापत्रक बदलून विमानांच्या फेऱ्या कमी करू शकतात. सध्या रोज १0४ विमाने दाबोळीवरून उड्डाण करतात. धावपट्टीचे मध्य भागातील मुख्य काम १५ एप्रिलपासून सुरू होत आहे. ते ३१ मे पर्यंत सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या कालावधीत विमानतळ केवळ पहाटे ५ ते सकाळी ११ या वेळेतच खुला राहील. नौदलाचा हा विमानतळ सध्या सकाळी ८.३0 ते दुपारी १ या वेळेत नागरी विमानांसाठी बंद असतो. दरम्यान, फेडरेशन आॅफ इंडियन एअरलाइन्स या महासंघाने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाला पत्र लिहून धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम पुढे ढकलावे, अशी मागणी केली आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी सकाळी ११ ऐवजी दुपारी १ वाजेपर्यंत म्हणजेच दोन तासांनी मुदत वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाचा विचार आहे; परंतु याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. (प्रतिनिधी)