शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शेतकऱ्यांना ११ हजार सौर पंप मोफत; शेतामध्ये २ मॅगावॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी ५0 टक्के सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 15:30 IST

, राज्यात अधिकाधिक सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.

पणजी:  कृषी क्षेत्राला अधिकाधिक चालना देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांना ११ हजार सौर पंप मोफत देणार आहे. सध्या असलेले इलेक्ट्रिक पंप त्यामुळे शेतकऱ्यांना बदलता येतील.

गेल्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयबाबत वीजमंत्री निलेश काब्राल यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, राज्यात अधिकाधिक सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. शेतात २ मॅगावॅट सौर ऊर्जा निर्मितीसाठी सरकार शेतकऱ्यांना ५0 टक्के सबसिडी देऊन प्रोत्साहन देणार आहे.  शेतकऱ्यांकडून या प्रकल्पांसाठी अर्ज मागविण्यात येतील. सरकार या शेतकऱ्यांकडून चांगला दर देऊन सौर ऊर्जा खरेदी करील, असे काब्राल यांनी सांगितले.काब्राल म्हणाले की, सरकार लोकांना खुल्या जागेत, घराच्या छतांवर सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

१६ लाख एलईडी बल्ब देणार- 

लोकांना १६ लाख एलईडी बल्ब सरकार वितरित करणार असून त्यामुळे घराघरात विजेची बचत होईल. २0१६-१७ मध्येही असेच एलईडी बल्ब वितरित केले होते. 

टॅग्स :goaगोवा