शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:33 IST

आरमोरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्यायावर ...

आरमोरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता, न्यायावर आधारित भारत निर्माण करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे प्रतिपादन आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, वासाळा, वैरागड व सिर्सी येथे आयोजित शिवसंपर्क अभियानादरम्यान शिवसेनेचे आरमाेरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केले.

कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर मने, युवासेनेचे माजी जिल्हाध्यक्ष चंदू बेहेरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती सागर मने, नगरसेवक माणिक भोयर, कावडु सहारे, भूषण सातव, पुंजीराम मेश्राम, लहानु पिलारे, पांडुरंग बावनकर, विलास गोंधोळे आदी उपस्थित होते.

शिवसेना हा तळागाळातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेला न्याय मिळवून देणारा पक्ष असून जनतेच्या न्याय हक्कासाठी रात्रीचा दिवस करून राबणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी गावागावात शाखा निर्माण करून घराघरात शिवसैनिक निर्माण करावे व शिवसेना मजबूत करावी, असे आवाहन चंदेल यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैरागड येथील रूचित बोधनकर, कवीश्वर खोब्रागडे बादल गिरीपुंजे सचिन लांजीकर, वैष्णव लांजेवार रामदास डोंगरवार मंगेश सरकार हीतेश कुळसंगे, अंकित बोधनकर, समीर तागडे व शिवशाही ग्रुपच्या सदस्यांनी सहकार्य केले। तशेच सिर्सी परिसरातील काशीनाथ बोबाटे गुरुजी, सुरेशजी फुकटे, नवघडे, रमेश मुरमुरवार, किशोर बोटगीलवर, दिवाकर रोहनकार, अरुण दुमाणे, भष्कर मेश्राम, जयंत फुलबांधे, सागर नावघडे कार्यक्रमाला उपस्थित होते.

250721\img-20210724-wa0030.jpg

शिवसंपर्क अभियानात उपस्थित कार्यकर्ते