शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वांगेपल्ली पुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

तेलंगणा सरकारच्या वतीने सदर पुलाचे काम सुरू असून २४ पिलरचा हा पूल आहे. ९० कोटी रुपयांतूून दोन राज्याला जोडणारा हा पूल होत आहे. प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील नागरिकांना नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना आपला प्राण गवावा लागल्याच्याही घटना घडल्या.

ठळक मुद्देरस्त्याच्या कामाला प्रारंभ : पावसाळ्यात होणारी गैरसोय थांबणार

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागेपल्ली : येथून जवळ असलेल्या वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सदर पुलाचे काम १० दिवसांत पूर्ण होणार असून त्यानंतर हा पूल नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.तेलंगणा सरकारच्या वतीने सदर पुलाचे काम सुरू असून २४ पिलरचा हा पूल आहे. ९० कोटी रुपयांतूून दोन राज्याला जोडणारा हा पूल होत आहे. प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील नागरिकांना नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना आपला प्राण गवावा लागल्याच्याही घटना घडल्या. तेलंगणा राज्यातील गुड्डेम, कवटाळा, बेजूर, सिरपूर, कागदनगर आदी महत्त्वाची गावे अहेरी शहरापासून ७० किमी अंतराच्या वर्तुळात आहेत.अहेरी उपविभागातील नागरिकांना सध्या बल्लारपूरचे रेल्वेस्थानक जवळ होते. आता हा पूल झाल्यानंतर शिरपूर, कागदनगर हे रेल्वे जंक्शन जवळ पडणार आहे. सदर पुलामुळे दोन्ही राज्यातील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार आणखी घनिष्ठ होणार आहेत.तेलंगणा राज्याच्या सीमेवरील बºयाच गावातील नागरिक साहित्य खरेदीसाठी अहेरीच्या बाजारपेठेत येत असतात. तेलंगणाचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी पुलाच्या बांधकामासाठी प्रयत्न केले. पुलापासून मुख्य रस्त्याला जोडणाºया मार्गाचे काम सुरू झाले आहे. कोरोनामुळे सध्या राज्याची सीमा सिल असल्याने वाहतूक बंद आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग