शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

रेल्वेच्या भूमीगत पुलाचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 00:52 IST

देसाईगंज येथे रेल्वे स्थानकाजवळ भूमीगत पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. सुरूवातीच्या कंत्राटदाराने या पुलाचे अर्धे काम केले आहे....

सात महिने उलटले : देसाईगंजात रेल्वेमुळे वाहतूक प्रभावित होण्याची समस्या कायमचदेसाईगंज : देसाईगंज येथे रेल्वे स्थानकाजवळ भूमीगत पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. सुरूवातीच्या कंत्राटदाराने या पुलाचे अर्धे काम केले आहे. त्यानंतर कंत्राटदार बदलविण्यात आला. मात्र नव्या कंत्राटदाराने सात महिने उलटूनही पुलाच्या कामाला सुरूवात केली नाही. परिणामी सदर पुलाचे काम आता पुर्णता थंडबस्त्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वडसा येथे एकमेव रेल्वेस्थानक आहे. लाखांदूर-कुरखेडा तसेच आरमोरीकडे जाण्यासाठी रेल्वेचा प्रवेशद्वार ओलांडावा लागतो. रेल्वेगाडी, मालगाड्या, पॅसेंजर ,एक्सप्रेस आदी गाड्यांमुळे दिवसभरात १० ते १५ वेळा रेल्वेची फाटक बंद केली जाते. परिणामी वाहतूक प्रभावित होते. या समस्येवर उपाय म्हणून सन २०१३ मध्ये रेल्वेच्या भूमीगत पुलाचे काम मंजूर करण्यात आले. आॅक्टोबर २०१४ पासून कंत्राटदारामार्फत सदर पुलाचे काम सुरू झाले. अर्धे काम झाल्यानंतर कामात गती नसल्याच्या कारणावरून या कामाचा कंत्राटदार बदलविण्यात आला. मात्र दुसऱ्या नव्या कंत्राटदाराने सात महिने उलटूनही या कामाला सुरूवात केली नाही.याकडे प्र्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)