शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

धानपीक निंदणाचे काम जोमात

By admin | Updated: September 1, 2016 01:38 IST

जून महिन्याच्या सुरूवातीलपासून वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने यंदा खरीप पिके चांगली बहरली आहेत.

पावसामुळे शेतकरी समाधानी : जिल्हाभरात खरीप पिके बहरलीवैरागड : जून महिन्याच्या सुरूवातीलपासून वरूण राजाची कृपादृष्टी झाल्याने यंदा खरीप पिके चांगली बहरली आहेत. सध्या आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरासह जिल्हाभरात धानपिकाच्या निंदणाचे काम जोमात सुरू आहे.यंदा पावसाने जुलै महिन्यातच पावसाची सरासरी गाठली. त्यामुळे जिल्हाभरातील नदी, नाले, तलाव, बोड्या पूर्णत: भरले. वैरागड परिसरात सध्या बोड्या पावसाने तुडूंब भरून वाहत आहेत. आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने यंदाच्या खरीप हंगामात भरघोस उत्पादन येणार, अशी आशा शेतकरी व्यक्त करू लागला आहे. मागील चार-पाच वर्षात निसर्गाच्या अवकृपेमुळे गडचिरोली जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाला. कमी पावसामुळे पीक करपली. तर अधिक पाऊस झाल्याने धानपिके वाहून गेली. त्यामुळे शेतकरी दुष्काळाच्या छायेत सापडला होता. मात्र यंदा नियमित व पुरेसा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात धानपिकाची रोवणी अगदी वेळेवर उरकून घेतली. याशिवाय तूर, मका, सोयाबीनसह विविध खरीप पिकांचीही लागवड केली. गडचिरोली जिल्ह्यात सध्या खरीप पिके बहरली आहेत. शेतकरी आनंदी असल्यामुळे पोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली आहे. कृषी विभागाच्या वतीने खरीप पिकावरील विविध रोगांवरील उपाययोजना गावागावात जाऊन शेतकऱ्यांना सांगितल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार रोग व किडीवर नियंत्रण मिळविले आहे. (वार्ताहर)