शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

मेडिगड्डाचे काम नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

शुक्रवारी (दि.१३) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधताना तेलंगणा सरकारने बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर जलसंपदा मंत्र्यांनी सविस्तर निवेदन सादर करून सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांचा ठपका । जुन्या सरकारची विशेष कृपा, सभागृहात सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्याच्या सिमेवर तेलंगणा सरकारने अल्पावधीत उभारलेल्या मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या कामात नियमांना डावलले असून तत्कालीन राज्य सरकारच्या विशेष कृपादृष्टीमुळे हा प्रकल्प उभारण्यात आला. यात वनकायदा, गौणखनिज आणि इतरही बाबींना तिलांजली देण्यात आल्याचा ठपका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी विधीमंडळात निवेदन करताना ठेवला.शुक्रवारी (दि.१३) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधताना तेलंगणा सरकारने बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर जलसंपदा मंत्र्यांनी सविस्तर निवेदन सादर करून सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.ना.पाटील यांनी शनिवारी मेडिगड्डा प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात निवेदन सादर करताना तत्कालीन सरकारने सर्व बाबींची शहानिशा न करता दबावाखाली आणि घाईगडबडीने आंतरराज्यीय करार केल्याचे निवेदनातून स्पष्ट केले.१९१५ मध्ये प्रकल्पाच्या बांधकामाच्या हालचाली सुरू होताच नागरिकांनी विरोध दर्शवून तीव्र आंदोलन केले. मात्र त्यांचा विरोध डावलून तत्कालीन सरकारने प्रकल्पाला मंजुरी दिली. ४ किमी परिसरात जंगल असताना प्रकल्पासाठी थेट मुंबईतून सचिवाच्या स्वाक्षरीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाराष्ट्राच्या हद्दीतील गौण खनिजाचा वापर करताना तेलंगणा सरकारने त्याची रॉयल्टी बुडविल्याचेही ना.पाटील यांनी स्पष्ट केले.विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करणारमेडिगड्डा बॅरेजमुळे महाराष्ट्राची जमीन पाण्याखाली गेल्याने उद्भवलेल्या अडचणीसंदर्भात चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे ना.जयंत पाटील यांनी निवेदनातून स्पष्ट केले. तत्कालीन जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांच्या भूमिकेवरही जलसंपदा मंत्र्यांनी संशय व्यक्त करून तत्कालीन वनाधिकाऱ्यांच्या आक्षेपाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प