शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कोसरी प्रकल्पाचे काम झाले ठप्प

By admin | Updated: July 27, 2016 01:55 IST

आरमोरी तालुक्यातील कोसरी लघुसिंचन प्रकल्पाचे काम आता पूर्णत: ठप्प झाले आहे.

मानापूर/देलनवाडी : आरमोरी तालुक्यातील कोसरी लघुसिंचन प्रकल्पाचे काम आता पूर्णत: ठप्प झाले आहे. राज्य सरकारचे हा प्रकल्प पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे. आरमोरी तालुक्यातील कोसरी लघुसिंचन प्रकल्पाला २४ आॅगस्ट २००९ ला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. १६.४६ कोटी रूपये या प्रकल्पाची किमत त्यावेळी होती. सध्या या प्रकल्पाची अद्यावत किंमत २४.४६ कोटी पोहोचली आहे. मार्च २०१४ पर्यंत या प्रकल्पावर १३.९३ कोटी रूपयाचा खर्च झाला आहे. १ एप्रिल २०१४ अखेर २.५३ कोटी रूपये उर्वरित किंमत असल्याचे चंद्रपूर पाठबंधारे प्रकल्प मंडळाने म्हटले आहे. या प्रकल्पामुळे ४७५ हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या धरणाचे ७० टक्के काम पूर्ण होत आले असून चव्हेला गावाचे पुनर्वसनाचे काम शिल्लक राहिले आहे. जून २०१७ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. मात्र सद्य:स्थितीत या प्रकल्पाचे पूर्ण काम ठप्प असून चव्हेलाचे ग्रामस्थ व प्रशासन यांच्यातील तिढा सुटलेला नाही. प्रकल्पामुळे बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यावरून तोडगा निघालेला नाही. त्यामुळे काम पूर्णपणे बंद आहे. (वार्ताहर)