शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:35 IST

पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : महिनाभरापासून पावसाची दडी

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : पाण्याअभावी जिमलगट्टा परिसरातील धानपीक करपायला लागले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंतेत पडला आहे.जिमलगट्टा परिसरात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. या परिसरातील शेतकºयांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही. पावसाच्या पाण्याच्या भरवशावरच धानपीक अवलंबून आहे. सुरुवातीलाही कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकºयांची रोवणी लांबली. पोळ्याच्या जवळपास पाऊस झाल्यानंतर शेतकºयांनी धानाची रोवणी केली. धानपीक आता गर्भात आहे. अशातच आता पावसाने दडी मारली. त्यामुळे धानपीक करपायला लागले आहे. ज्या शेतकºयांचे शेत नाल्याजवळ आहेत, त्यांनी डिझेल इंजिनच्या सहाय्याने पाणी देण्यास सुरुवात केली आहे. मात्र ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही, अशा शेतकºयांना मात्र हातात आलेले पीक करपताना पाहण्यावाचून कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. लाखो रूपये खर्चुन रोवलेले धानपीक करपत असल्याने शेतकºयांवर कर्जाचे बोजे आणखी वाढणार आहे. शासनाने जिमलगट्टा परिसरात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकºयांकडून होत आहे. शेताचे पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे.