शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिसूत्रीच्या वापराशिवाय समाजाची उन्नती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:18 IST

ढिवर, भोई, केवट समाजातील युवकांनी शिकून संघटित व्हावे व संघर्ष करावा, या त्रिसूत्रीचा वापर केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रलाल मेश्राम : आरमोरीत ढिवर, भोई, केवट समाजाचा परिचय मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : ढिवर, भोई, केवट समाजातील युवकांनी शिकून संघटित व्हावे व संघर्ष करावा, या त्रिसूत्रीचा वापर केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही, असे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम यांनी केले.जय वाल्मिकी युवक मंडळ आरमोरी यांच्या वतीने ढिवर, भोई, केवट समाजाचा उपवर वधू-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रलाल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शालिकराम धनकर होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकाश डायरे, क्रिष्णा मंचर्लावार, चंद्रपूर जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष पांडुरंग गेडाम, सिनेट सदस्य प्रा.योगेश्वर दूधपचारे, बाबुराव बावणे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मीनाक्षी गेडाम, ग्रामपंचायत कोजबीच्या सरपंच वैशाली डोंगरवार, रेखा मानकर, नागोबा खेडकर, पुरूषोत्तम भोयर, महेंद्र पारसे, दिलीप पारसे, वसंत मारबते, सेवानिवृत्त संवर्ग विकास अधिकारी बिजराव पचारे, काशिनाथ दुमाने, सारिका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना चंद्रलाल मेश्राम म्हणाले, ढिवर, भोई, केवट समाज हा स्वातंत्र्यानंतरही प्रगतीपासून दूर राहिला आहे. या समाजाला राजाश्रय मिळाला नाही. पारंपरिक व्यवसायावर दुसऱ्या समाजाचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे ढिवर, भोई, केवट समाजातील तरूणांनी थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनात समाजाचे नेतृत्त्व करायला पाहिजे. त्यासाठी संघटन करून समाजाची ताकद वाढविली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.संचालन प्रा.सीमा नागदेवे, रमेश नान्हे, प्रास्ताविक देवानंद दुमाने, तर आभार सीताराम गेडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी छबील ठाकरे, मंगेश खेडकर, योगेश कांबळे, विजय कांबळे, शालू दुमाने, नंदू मारभते, संदीप मेश्राम, सुभाष मेश्राम, शरद मेश्राम, विलास शेंडे, देवेंद्र सोनकुसरे, योगेश मारभते, वामन मेश्राम, नानाजी दुमाने, देवा दुमाने, बाबुराव शेंडे, बाळकृष्ण चिंतल, शंकर नागापुरे, गुणवंत दुकाने, सरिता कांबळे, छाया दुमाने यांनी सहकार्य केले.