शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

बिल भरूनही वीज पुरवठा खंडीतच

By admin | Updated: June 8, 2015 02:10 IST

येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास...

वैरागड : येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास वैरागड येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सहा शेतकऱ्यांना एकाच रोहित्रावरून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. यातील सहाही शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे वीज बिल न भरल्याने त्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. खरीप हंगामाला सुरूवात झाल्याने पुढील अडचण टाळण्यासाठी सुधाकर लांजेवार यांनी वीज बिलाचा भरणा केला. वीज बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करून देण्याची मागणी विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केली असता, त्यांनी इतर पाच शेतकरी जोपर्यंत वीज बिल भरत नाही. तोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करून देणार नाही, असा भूमिका घेतली आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या या मनमानी कारभारामुळे खरीप हंगामाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढेच नाही तर सदर कनिष्ठ अभियंत्याने लांजेवारी यांनीच इतर शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची माहिती द्यावी, असे सांगितले. वास्तविक त्या शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली करणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे. मात्र वीज बिल वसुलीसाठी अशा पध्दतीने बिल भरणाऱ्या शेतकऱ्यालाच भरडले जात आहे. वीज बिल भरल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर वीज भरून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)