शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

बिल भरूनही वीज पुरवठा खंडीतच

By admin | Updated: June 8, 2015 02:10 IST

येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास...

वैरागड : येथील शेतकऱ्याने कृषीपंपाचे वीज बिल भरूनही खंडीत झालेला वीज पुरवठा सुरू करून देण्यास वैरागड येथील वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांनी नकार दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. सहा शेतकऱ्यांना एकाच रोहित्रावरून विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. यातील सहाही शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे वीज बिल न भरल्याने त्यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. खरीप हंगामाला सुरूवात झाल्याने पुढील अडचण टाळण्यासाठी सुधाकर लांजेवार यांनी वीज बिलाचा भरणा केला. वीज बिल भरल्यानंतर विद्युत पुरवठा सुरू करून देण्याची मागणी विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे केली असता, त्यांनी इतर पाच शेतकरी जोपर्यंत वीज बिल भरत नाही. तोपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करून देणार नाही, असा भूमिका घेतली आहे. कनिष्ठ अभियंत्याच्या या मनमानी कारभारामुळे खरीप हंगामाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एवढेच नाही तर सदर कनिष्ठ अभियंत्याने लांजेवारी यांनीच इतर शेतकऱ्यांना वीज बिल भरण्याची माहिती द्यावी, असे सांगितले. वास्तविक त्या शेतकऱ्यांकडून वीज बिलाची वसुली करणे ही वीज वितरण कंपनीची जबाबदारी आहे. मात्र वीज बिल वसुलीसाठी अशा पध्दतीने बिल भरणाऱ्या शेतकऱ्यालाच भरडले जात आहे. वीज बिल भरल्यानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत नसेल तर वीज भरून उपयोग काय, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)