शहरं
Join us  
Trending Stories
1
धनत्रयोदशीला एकट्या मारुतीने विकल्या ५०००० गाड्या, बुकिंगचा आकडा बघाल तर...; आजही मुहूर्त सुरूच...
2
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
3
आपल्यापेक्षा ५० वर्ष लहान तरुणीशी लग्न अन् अफवांचा बाजार; १.६ कोटींचा हुंड्याचा चेक बनावट निघाला, फोटोग्राफरचे पैसे न देताच...
4
वर्दीतली माणुसकी! एकही पणती विकली गेली नाही; पोलिसांनी 'असं' आणलं आजीच्या चेहऱ्यावर हसू
5
Kritika Reddy : डॉक्टर कपल, कोट्यवधींचं घर अन् रहस्यमयी मृत्यू...; ६ महिन्यांनी 'परफेक्ट मर्डरचा' पर्दाफाश
6
खळबळजनक! भावाची किडनी फेल, बहीण बनली चोर; नवऱ्याच्या घरात मारला ३० लाखांचा डल्ला
7
आई-वडिलांची उपेक्षा केल्यास पगारातून १५% रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा होणार, 'हे' राज्य आणणार कायदा
8
रॉकेट सायन्स...! इतर सर्व फटाके जमिनीवरच फुटतात...मग रॉकेटच का जाते आकाशात? विचार करा, मुलांनाही सांगा...
9
IND vs AUS 1st ODI : किंग कोहलीच्या पदरी 'भोपळा'; ऑस्ट्रेलियातील मैदानात पहिल्यांदाच आली अशी वेळ!
10
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
11
IND vs AUS 1st ODI : हिटमॅन रोहितनं मैदानात उतरत इतिहास रचला; पण हेजलवूडनं 'जोश' दाखवला अन्...
12
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
13
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
14
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
16
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
17
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
18
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
19
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
20
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास

दोन टक्के कर्मचाऱ्यांचा सरकारला एवढा पुळका का?

By admin | Updated: January 6, 2016 01:50 IST

केंद्र शासनाचे ४७ लाख कर्मचारी असून ४५ लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सातवा वेतन आयोग लागू केल्यास केंद्र ....

पत्रपरिषद : अनिल किलोर यांचा सरकारला सवालगडचिरोली : केंद्र शासनाचे ४७ लाख कर्मचारी असून ४५ लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. सातवा वेतन आयोग लागू केल्यास केंद्र सरकारच्या तिजोरीवर १ लाख ३ हजार कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे. देशातील ६० टक्के शेतकरी वर्ग देशोधडीला जात असताना त्यांच्यासाठी कोणत्याही ठोस सुविधा न देता घाईने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रयत्न सरकारने चालविला आहे. दोन टक्के कर्मचारी वर्गांचा सरकारला एवढा पुळका का, असा सवाल जनमंच नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल किलोर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरकारला केला.अ‍ॅड. किलोर म्हणाले, देशात गेल्या २० वर्षात दुष्काळ व नापिकीमुळे साडेतीन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर एकाही कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केली नाही. २००४ साली स्थापन झालेल्या स्वामीनाथन आयोगाचे चार अहवाल आतापर्यंत शासनाला सादर झाले आहेत. मात्र सदर आयोग लागू करण्यासाठी शासन दुर्लक्ष करीत आहेत. याउलट ७ आॅक्टोबर २००६ रोजी स्थापन झालेला सहावा वेतन आयोग १ जानेवारी २००६ पासून लागू करण्यात आला. यावरून शेतकऱ्यांप्रती केंद्र व राज्य सरकार कमालीचे उदासीन आहे. सातव्या वेतन आयोगाला आमचा विरोध नाही. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी आमची मागणी आहे, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी जि.प.चे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार, अरूण मुनघाटे, प्रकाश इटनकर, पंकज गुड्डेवार, प्रकाश नागपुरे, प्रल्हाद खरसने, राहूल जडे, रामभाऊ आकरे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)