शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

देसाईगंजात फ्लायओव्हर कधी हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST

बाॅक्स भुयारी पुलानंतरही जड वाहनांचा प्रश्न कायम देसाईगंज शहर रेल्वे क्राॅसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेले आहे. एका भागात रहिवासी ...

बाॅक्स

भुयारी पुलानंतरही जड वाहनांचा प्रश्न कायम

देसाईगंज शहर रेल्वे क्राॅसिंगमुळे दोन भागात विभागल्या गेले आहे. एका भागात रहिवासी असून दुसऱ्या भागात मुख्य बाजारपेठ आहे. शहराच्या मधोमध दक्षिण-पूर्वमध्य रेल्वेची लाईन गेल्यामूळे दिवसातून कमीतकमी दहा ते बारा वेळा रेल्वे फाटक पडत असल्याने नागरिकांना रेल्वे फाटकावर ताटकळत रहावे लागत होते. त्या करिता भूमिगत रेल्वे पुलाचा अप्रोच रस्ता असून भूमिगत रेल्वे पुलाची उंची ३.६० मीटर अधिकतम आहे. यातून केवळ मोटार सायकल, ट्रॅक्टर, टॅक्सी, कार मार्गक्रमण करू शकते. माेठ्या व अवजड वाहनांना मात्र यातून प्रवेश नाही.

काेट

ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाला रेल्वे क्रॉसिंग असते त्या त्या ठिकाणी उड्डाणपुलाची तरतूद असतेच. परंतु सध्यातरी वडसा रेल्वेवरून जाणाऱ्या उड्डाणपुलाला मंजुरी मिळालेली नाही.

संजीव जगताप, उप कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग कार्यालय भंडारा