शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोटद्वारे शेतीला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:51 IST

सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा व असरअल्ली भागात शासनाकडून फारशा सिंचन सुविधा करण्यात आल्या नाही.

ठळक मुद्देपीक वाचविण्याची धडपड : सिरोंचा तालुक्यात सिंचन सुविधेचा अभाव

आॅनलाईन लोकमतअंकिसा : सिरोंचा तालुक्याच्या अंकिसा व असरअल्ली भागात शासनाकडून फारशा सिंचन सुविधा करण्यात आल्या नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने बैलांच्या सहाय्याने मोटद्वारे आपल्या शेतीला पाणीपुरवठा करावा लागत आहे. यातून शेतकऱ्यांची पीक वाचविण्याची धडपड दिसून येते.अंकिसापासून पाच किमी अंतरावर असलेल्या आसरअल्ली येथील राष्ट्रीय महामार्गालगत शेतकरी बाजारू मल्लूमेरा आदे यांची अर्धा एकर शेती आहे. त्यांनी या शेतीत कांदे व रताळे व इतर पिकांची लागवड केली आहे. मात्र आता उन्हाचा तडाखा वाढत असल्याने या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे, अशा परिस्थितीत बैलांच्या सहाय्याने मोटद्वारे विहिरीतील पाणी पिकांना दिले जात आहे. या कामात वयोवृद्ध शेतकरी बाजारू आदे यांना त्यांची पत्नी लसमम्मा या सहकार्य करीत आहेत.शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बोअर खोदण्याकरिता शेतकरी आदे यांच्याकडे आर्थिक पुंजी नाही. तसेच शासकीय योजनेतून आदे यांना बोअरचा लाभ मिळाला नाही. अशीच स्थिती अंकिसा भागातील अनेक शेतकऱ्यांची आहे.