शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

धानाेरात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:36 IST

धानोरा येथे २३ एप्रिल २०१५ रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपंचायतची स्थापना करण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटूनही येथील ...

धानोरा येथे २३ एप्रिल २०१५ रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपंचायतची स्थापना करण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटूनही येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थेच आहे. येथील अनेक प्रभागात उन्हाळ्यात बोरवेल, विहिरी आटतात. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ दरवर्षी येते. शहराशी लोकसंख्या दरवर्षी वाढतच आहे. परंतु पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या काळापासून आहे तीच आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. तसेच नळाला सुद्धा पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. याचा फटका नागरिकांना बसते. येथील नवा प्लॉट प्रभाग क्रमांक ११ मध्ये नळ कनेक्शन नाही. तसेच उन्हाळा सुरू होताच अनेकांच्या विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या प्रभागातील महिलांनी पाण्याची समस्या घेऊन मुख्याधिकारी डाॅ. नरेंद्र बेंबरे यांची भेट घेतली. त्यांची समस्या लक्षात घेऊन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.