शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

धानाेरात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:32 IST

धानोरा येथे २३ एप्रिल २०१५ रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपंचायतची स्थापना करण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटूनही येथील ...

धानोरा येथे २३ एप्रिल २०१५ रोजी ग्रामपंचायतचे रूपांतर होऊन नगरपंचायतची स्थापना करण्यात आली. परंतु पाच वर्षाचा कालावधी लोटूनही येथील पिण्याच्या पाण्याची समस्या जैसे थेच आहे. येथील अनेक प्रभागात उन्हाळ्यात बोरवेल, विहिरी आटतात. त्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ दरवर्षी येते. शहराशी लोकसंख्या दरवर्षी वाढतच आहे. परंतु पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या काळापासून आहे तीच आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवावे लागत आहे. तसेच नळाला सुद्धा पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. याचा फटका नागरिकांना बसते. येथील नवा प्लॉट प्रभाग क्रमांक ११ मध्ये नळ कनेक्शन नाही. तसेच उन्हाळा सुरू होताच अनेकांच्या विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी खोल गेल्याने त्या प्रभागातील महिलांनी पाण्याची समस्या घेऊन मुख्याधिकारी डाॅ. नरेंद्र बेंबरे यांची भेट घेतली. त्यांची समस्या लक्षात घेऊन टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात केली आहे.