शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

शेतकर्‍यांची प्रतीक्षा संपली

By admin | Updated: May 15, 2014 02:08 IST

ब्रह्मपुरी परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या ६00 शेतकर्‍यांच्या कृषीपंपाकरिता वीजजोडणी मिळणार आहे.

शेतकर्‍यांना दिलासा: लवकरच मिळणार वीज कनेक्शनब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी प्रस्ताव सादर केलेल्या ६00 शेतकर्‍यांच्या कृषीपंपाकरिता वीजजोडणी मिळणार आहे. याबाबत सादर झालेले अर्ज धूळखात असून वीजजोडणीअभावी शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते.निसर्गाच्या लहरीप्रमाणे पावसाचे प्रमाण असल्याने शेतकरी अडचणीत आला.विहिरीत पाणी असूनसूद्धा ते पिकाला देऊ शकत नाही. याला कारण म्हणजे कृषीपंपाला नसलेला वीजपुरवठा परिणामी उभे पीक डोळ्यांसमोर वाळत होते.शेतकर्‍यांचे अशी अवस्था असताना सुद्धा वीज वितरण कंपनीने दुर्लक्ष केले होते. शेतकर्‍यांनी तथा आमदार अतुल देशकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून व्यथा शासनासमोर मांडल्या. दरम्यान शेतकर्‍यांच्या कृषीपंपाच्या वीजजोडणीकरिता शासनाकडून ४५0.४६ लाख रुपये मंजूर झाले आहे. यामुळे हे काम त्वरीत सुरू करावे व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी विनंती शेतकर्‍यांनी केली आहे.सदर काम आदित्य इलेक्ट्रिकल्स व पद्मावती इलेक्ट्रिकल्स यांना देण्यात आले असून ब्रह्मपुरी विभागात ३00 पंपांना, सिंदेवाही विभागत ९७, तर सावली तालुक्यातील ११४शेतकर्‍यांच्या कृषीपंपांना मंजुरी मिळाली आहे. ज्यांनी नोव्हेंबर २0१३ पर्यंत अर्ज सादर केले. अशा शेतकर्‍यांना कृषीपंपाकरिता वीजखांब त्यावरील तार लावून वीजजोडणी मिळणार आहे. या वीजजोडणीकरिता ६३ केव्हीचे ४७ ट्रान्सफार्मर तर १00 केव्हीचे ९व २५ केव्हीचे ट्रान्सफार्मर लागणार असून कामाला लवकरच सुरूवात होऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. शेतकर्‍यांच्या व्यथा समजून लगेच वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.मागील अनेक दिवसांपासूनची मागणी लवकरच पूर्ण होणार असून शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील इतरही तालुक्यातील शेतकर्‍यांना वीज पुरवठा त्वरित द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)