शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

वीज टॉवर उभारणीचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:21 IST

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील काही शेतकºयांच्या शेतातून वीज टॉवर गेले आहे. ज्या शेतकºयांची जमीन गेली आहे.

ठळक मुद्देकाम बंद पाडण्याचा इशारा : आमगावातील शेतकºयांना दिली तुटपुंजी रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील काही शेतकºयांच्या शेतातून वीज टॉवर गेले आहे. ज्या शेतकºयांची जमीन गेली आहे. त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अन्यथा उभारलेल्या टॉवर तार लाऊ देणार नाही, असा इशारा आमगाव येथील शेतकºयांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.रायपूर-राजनांदगाव-वरोरा कंपनीने वीज टॉवर उभारण्याठी १२ शेतकºयांची जमीन ताब्यात घेऊन त्यावर टॉवर उभे केले आहे. काही टॉवरवर अर्धवट तारा ओढण्यात आल्या आहेत. टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्याची भरपाई म्हणून कंपनीने मोबदला दिला आहे. मात्र एकाच शेतकºयाच्या शेताचे मोजमाप व पंचनामा करून मोबदला दिला. इतर शेतकºयांच्या शेताचे मोजमाप करण्यात आले नाही. २२ बाय २२ चौरस मीटर जागेत टॉवर उभारण्यात येत आहे. यामध्ये शेतकºयांची लाखो रूपयांची जमीन गेली आहे. मात्र शेतकºयांना अत्यंत कमी किंमत देण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार पैसे दिले नाही. कंपनीचे डेप्युटी मॅनेजर हे शेतकºयांना धमक्या देत आहेत.शासकीय कामात अडथळा करण्याचा आपला उद्देश नसून शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात यावा, अन्यथा आपण काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला आमगाव येथील शेतकरी वामन कुथे, अनिल निकम, छगण आडे, अशोक ठाकरे, प्रभाकर नवघरे, विलास झरकर, शंकर घोडमारे, नामदेव ढोले, श्रावण देशमुख उपस्थित होते.