शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

वीज टॉवर उभारणीचा मोबदला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 23:21 IST

देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील काही शेतकºयांच्या शेतातून वीज टॉवर गेले आहे. ज्या शेतकºयांची जमीन गेली आहे.

ठळक मुद्देकाम बंद पाडण्याचा इशारा : आमगावातील शेतकºयांना दिली तुटपुंजी रक्कम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथील काही शेतकºयांच्या शेतातून वीज टॉवर गेले आहे. ज्या शेतकºयांची जमीन गेली आहे. त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा, अन्यथा उभारलेल्या टॉवर तार लाऊ देणार नाही, असा इशारा आमगाव येथील शेतकºयांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.रायपूर-राजनांदगाव-वरोरा कंपनीने वीज टॉवर उभारण्याठी १२ शेतकºयांची जमीन ताब्यात घेऊन त्यावर टॉवर उभे केले आहे. काही टॉवरवर अर्धवट तारा ओढण्यात आल्या आहेत. टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्याची भरपाई म्हणून कंपनीने मोबदला दिला आहे. मात्र एकाच शेतकºयाच्या शेताचे मोजमाप व पंचनामा करून मोबदला दिला. इतर शेतकºयांच्या शेताचे मोजमाप करण्यात आले नाही. २२ बाय २२ चौरस मीटर जागेत टॉवर उभारण्यात येत आहे. यामध्ये शेतकºयांची लाखो रूपयांची जमीन गेली आहे. मात्र शेतकºयांना अत्यंत कमी किंमत देण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार पैसे दिले नाही. कंपनीचे डेप्युटी मॅनेजर हे शेतकºयांना धमक्या देत आहेत.शासकीय कामात अडथळा करण्याचा आपला उद्देश नसून शासनाच्या नियमानुसार मोबदला देण्यात यावा, अन्यथा आपण काम बंद पाडू, असा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला आमगाव येथील शेतकरी वामन कुथे, अनिल निकम, छगण आडे, अशोक ठाकरे, प्रभाकर नवघरे, विलास झरकर, शंकर घोडमारे, नामदेव ढोले, श्रावण देशमुख उपस्थित होते.