शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वडसाची रेल्वे वाहतूक डिजिटल

By admin | Updated: July 18, 2016 02:15 IST

अतिदुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन आधुनिकीकरण करण्यात आले

सुरक्षेत वाढ : वेळेचीही झाली बचत; पर्यायी सिग्नल व्यवस्था देसाईगंज : अतिदुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन आधुनिकीकरण करण्यात आले असून पूर्णत: डिजिटल झाली आहे. त्यामुळे आता सुरक्षितेत वाढ होणार व वेळेचीही बचत होणार आहे. वडसा रेल्वे स्टेशनवरील संपूर्ण रेल्वे आवागमन वाहतूक मॅन्युअल होती. रस्ता रहदारीवरील गेट पाडणे, दोन रेल्वे गाडीची क्रॉसिंग, रेल्वे गाडीच्या आवागमणासाठी देण्यात येणारे सिग्नल यासाठी टोकन प्रणाली कार्यान्वीत होती, ही प्रणाली किचकट व क्लिष्ट होती, यात वेळेचा अपव्यय तसेच असुरक्षिता निर्माण होत होती, तेव्हापासून आतापर्यंत हीच कार्यपद्धती अवलंबली जात होती. वडसा रेल्वे स्टेशनवर रेल्वे गाडी आवागमन संदर्भात आमूलाग्र बदल होऊन मॅन्युअल पद्धती संपुष्टात आणून कम्प्यूटराईज्ड रेल्वे स्टेशन डिजिटल झाले आहे. यात दोन गाडींच्या क्रॉसिंगच्या दरम्यान कमीतकमी १० ते २० मिनिटांची बचत होत असून सोबतच सुरक्षितेत वाढ होणार आहे. पूर्वी सिग्नल सिस्टिममध्ये बिघाड आल्यास रेल्वे गाडीच्या रेल्वे स्थानकावर आगमन होण्यास फारच विलंब होत होता, मात्र आता संपूर्ण कार्यपद्धती डिजिटल होऊन कम्प्युटराइज्ड झाल्याने आता वैकल्पिक सिग्नलची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय थांबून बचत होणार आहे. तसेच इंग्रजांच्या कार्यकाळापासून प्रचलित कार्यपद्धतीत रस्ता रहदारीवरील गेट पाडण्यासाठी जवळपास तब्बल २० ते २५ मिनट लागत होते व वाहतूक जाम होत होती. आता डिजिटल झाल्याने १० ते १५ मिनिट लागणार आहेत. यामुळे गतिमानता प्राप्त झाली आहे. वडसा रेल्वे स्टेशन डिजिटल कार्यपद्धती अधीक्षक पी. एस. भोंडे, वरिष्ठ स्टेशन मास्टर संजय कुमार, कनिष्ठ स्टेशन मास्टर रितेश कुमार हाताळत आहेत. (तालुका प्रतिनिधी)