शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

स्वतंत्र विदर्भ राज्यातूनच विदर्भाचा विकास शक्य

By admin | Updated: September 20, 2016 00:58 IST

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी धोरणामुळे विदर्भाच्या विकासात अडचणी येत आहेत.

निर्णय घ्या : नारायण म्हस्के यांचा विश्वासगडचिरोली : पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींच्या दुटप्पी धोरणामुळे विदर्भाच्या विकासात अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, रखडलेले सिंचन प्रकल्प आदींसह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. परिणामी विदर्भाचा विकास रखडला आहे. स्वतंत्र विदर्भ राज्यातूनच संपूर्ण विदर्भाचा झपाट्याने विकास होऊ शकतो, असा विश्वास विदर्भवादी कार्यकर्ते नारायण हनाजी म्हस्के यांनी केला आहे.यासंदर्भात म्हस्के यांनी म्हटले आहे की, स्वातंत्र्य नंतरच्या काळात भाषावार प्रांत रचना करण्यासाठी मराठी भाषीकांचे राज्य निर्माण करण्यासाठी विदर्भातील जनतेला विश्वासात न घेता, काही शर्ती व अटी तसेच विकासाची आश्वासने देऊन २८ सप्टेंबर १९५३ ला नागपूर येथे करार करण्यात आला. मात्र या करारातील आश्वासनाची पूर्तता संयुक्त महाराष्ट्राने आजवर केली नाही. त्यामुळे विदर्भाच्या विकासावर परिणाम झाला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा शासनाच्या विविध आयोगांनी तसेच नेत्यांनी कायम पुरस्कार केला आहे. बहुतांश राजकीय पक्षांनी विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. त्यामुळे केंद्र शासनाने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी नारायण म्हस्के यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)