शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

वैरागड ग्रामपंचायतवर महिलांनी काढला घागर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:09 IST

पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे. वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाई : नवीन पाणीपुरवठा योजना रखडली

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : पाणींचाईने त्रस्त झालेल्या वैरागड येथील कुंभार मोहल्ल्यातील महिलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून पाणीटंचाई सोडवावी, अशी मागणी केली आहे.वैरागड येथे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. यावर्षी पाच दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. वैलोचना नदीपात्रात असलेल्या नळ योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेला कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यातच शहरात पाण्याचे असमान वितरण होते. गावातील इंदिरानगर, गांधी चौक, कुंभार मोहल्ला या भागात पिण्यापुरतेही पाणी मिळत नाही. त्यामुळे वॉर्डातील नागरिकांचा प्रशासनाविरोधात प्रचंड रोष आहे.जिल्हा परिषद सदस्यांच्या वादात वैरागडची पाणीपुरवठा योजना रखडली, असा नागरिकांचा आरोप आहे. केवळ श्रेय आपल्याला मिळावे, या मानसिकतेमुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वैरागड येथील गोरजाई डोहावर पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. परंतु काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या नसल्याने ही योजना पूर्ण झाली नाही. वैरागड हे ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. दरवर्षी गावाची लोकसंख्या वाढत आहे. तसेच वस्तीही वाढत आहे. त्यामुळे वाढीव पाणी पुरवठा योजना होणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी सुद्धा लक्ष देत नसल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे.

टॅग्स :Morchaमोर्चा