शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

...तोपर्यंत कृषीपंपांना होणार आता 24 तास वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 05:00 IST

कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तालुक्यातील धान उत्पादक व इतर शेतकऱ्यांना फक्त ८ तास वीज पुरवठा करण्याबाबत वीज कंपनीने काढलेला ५ जानेवारीचा आदेश शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर दुसऱ्याचदिवशी बदलविला. यावर तोडगा निघेपर्यंत २४ तास वीज देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे.कृषिपंपांना केवळ ८ तास वीज पुरवठा होईल, असे बुधवारच्या आदेशात वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे शेतकरी रब्बी पीक धोक्यात येण्याच्या कल्पनेने घाबरून गेले होते. आधीच नापिकीमुळे व कमी उत्पादनामुळे शेतकरी वर्ग डबघाईस आलेला आहे. त्यात फक्त ८ तासच वीजपुरवठा होणार, यामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी धास्तावले होते. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ५ जानेवारीला तालुक्यातील कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी सुरेंद्रसिंह चंदेल, अविनाश गेडाम यांच्या नेतृत्वात देसाईगंज वीज वितरण कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

अन् संतप्त शेतकऱ्यांसमोर अधिकारी नरमले

-    महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ६ जानेवारीला लोडशेडिंग करून सकाळी ९ वाजता पुन्हा लाईट  सुरू केली. त्यामुळे सर्व शेतकरी संतप्त झाले. पुन्हा १२ वाजता महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले. यावेळी शेतकऱ्यांनी वीज पुरवठा करायचा असेल, तर २४ तास करा, अन्यथा वीज देऊच नका, अशी भूमिका घेतली. -    शेवटी त्यांचा आक्रोश पाहून वीज कंपनीचे अधिकारी नरमले व त्यांनी या समस्येवर जोपर्यंत तोडगा निघत नाही, तोपर्यंत २४ तासच वीज पुरवठा करण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी सुखावले. यावेळी नंदू चावला, विकास प्रधान, कोरेगावचे सरपंच प्रशांत किलनाके, चिंटू नाकाडे व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज