शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

चंद्रपूरसाठी विनावाहक बसेस सुरू होणार

By admin | Updated: August 12, 2016 00:54 IST

गडचिरोली आगाराच्या वतीने १६ आॅगस्टपासून गडचिरोली स्थानकावरून चंद्रपूरसाठी विनावाहक बसफेऱ्या दर अर्ध्या तासाने सोडल्या जाणार आहेत.

गडचिरोली : गडचिरोली आगाराच्या वतीने १६ आॅगस्टपासून गडचिरोली स्थानकावरून चंद्रपूरसाठी विनावाहक बसफेऱ्या दर अर्ध्या तासाने सोडल्या जाणार आहेत. या बसेसला केवळ मूल येथे थांबा दिला जाणार आहे. गडचिरोली ते चंद्रपूर मार्गावरून दरदिवशी १ हजार ५०० प्रवाशी व ५०० विद्यार्थी प्रवास करतात. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी व प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने गडचिरोली-चंद्रपूर या मार्गावर एसटीच्या विनावाहक बसफेऱ्या सुरू होणार आहेत. सदर बसफेऱ्या दर अर्ध्या तासाच्या अंतराने सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत सोडण्यात येतील. दिवसभरात २४ फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. बसस्थानक, महिला रूग्णालय, फुटका देऊळ, कॉम्प्लेक्स मार्गावर प्रवाशांची नोंदणी करण्यासाठी स्वतंत्र वाहक ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर मूल बसस्थानकावरही वाहक प्रवाशांना तिकीट उपलब्ध करून देतील. मध्यंतरीच्या थांब्यावरील प्रवाशांची अडचण होऊ नये यासाठी या थांब्यांकरिता वाहक असलेल्या सर्वसाधारण बसेस सोडण्यात येतील. या नवीन उपक्रमामुळे प्रवाशांची वेळेची बचत होण्यास फार मोठी मदत होणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी निलेश बेलसरे यांनी दिली आहे. (नगर प्रतिनिधी)