शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

दुष्काळ जाहीर करताना काही गावांवर अन्याय

By admin | Updated: November 13, 2015 01:29 IST

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली.

शेतकऱ्यांची मागणी : ५० पैशापेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांना सवलती द्यावैरागड : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. त्यामुळे परंपरागत परिस्थितीने पैसेवारी काढताना काही गावांवर अन्याय झाला. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. अशाही गावांना कमी प्रमाणात का होईना सोयी- सवलती द्याव्या, अशी मागणी वैरागड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे. दुष्काळ जाहीर करताना प्रत्येक गावांची स्थिती वेगळी असल्याने ज्या गावांची पैसेवारी कमी आहे त्यांना मदत केलीच पाहिजे. परंतु आज ज्यांची पिके उभी आहेत. त्यांनी कोणत्या परिस्थिती पिके उभी केलीत याचाही विचार होणे गरजेचे आहे. पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना अनेक शेतकऱ्यांनी एक ते दोन किलोमिटर अंतरावरून सिंचनाची सोय उलपब्ध करून पिकांना पाणी दिले व कसेबसे आपले पीक वाचविले. सिंचनाची सोय करताना भरपूर पैसा खर्च झाला. हा खर्च उत्पादन खर्चापेक्षा सिंचन सोयी व कीटकनाशकांवर अधिक झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे धान पीक वाचविले. अशा शेतकऱ्यांनाही सोयी- सुविधा मिळणे गरजेचे आहे. ५० हून अधिक आणेवारी असणाऱ्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पावसाअभावी नष्ट झाले. त्यामुळे या गावांतील अशा शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांमुळे वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोजगार हमी योजनेतून विविध कामे मंजूर करून वन, कृषी विभाग व ग्रा. पं. स्तरावर कामे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करताना गाव हा घटक गृहित धरला असला तरी ५० टक्केच्यावर पैसेवारी असणाऱ्या गावांना या वर्षात पाणी टंचाई व चारा टंचाईची झळ पोहोचणार आहे. त्यामुळे शासनाने अशाही गावांची दखल घ्यावी.- मनोहर बावनकर, शेतकरी, वैरागडया वर्षात दमट हवामानामुळे धान पिकावर प्रचंड रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांचा बराच पैसा खर्च झाला. पैसा खर्च करूनही रोग आटोक्यात आला नाही. परिणामी शेतकरी हतबल झाला. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी.- महेंद्र तावेडे, शेतकरी, वैरागड.रबी हंगामही बुडालाअत्यल्प पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने यंदाचा रबी हंगामही बुडाला आहे. दरवर्षी शेतकरी उडीद, मूग, हरभरा, जवस, मसूर, ज्वारी, गहू यासह अनेक कडधान्य पिकाचे उत्पादन घेत होते. परंतु रबी हंगामासाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत नसल्याने रबी हंगाम बुडाला आहे.