शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाजनिर्मिती अशक्य

By admin | Updated: April 9, 2015 01:33 IST

सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

गडचिरोली : सर्व स्तरातील सामाजिक, आर्थिक विषमता नष्ट झाल्याशिवाय सुदृढ समाज निर्माण होणार नाही, यासाठी विविध उपाययोजना सुचविण्यात आल्या असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. तळागाळातील लोकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचणार नाही, तोपर्यंत सामाजिक समता निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यभर बुधवारपासून सामाजिक समता सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन सामाजिक न्याय भवनात त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सहाय्यक समाजकल्याण आयुक्त विनोद मोहतुरे, समाज कल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, उपपोलीस अधीक्षक (गृह) बी. डी. इलमकर, प्राचार्य अल्लमवार, कृषी अधिकारी कापसे आदी उपस्थित होते.समता सप्ताहाचे आयोजन तळागाळातील लाभार्थ्यांना योजना पोहोचविण्याचा उपक्रम असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, विशेष करून युवकांना ग्रंथालयाशी जोडून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी योजना तयार करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले. यावेळी समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम, कृषी अधिकारी कापसे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला समाजकल्याण निरीक्षक संदीप खोबरखेडे, सहाय्यक लेखाधिकारी समीर देशमुख, सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या विविध महामंडळाचे व्यवस्थापक आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे तर आभार सारंग गावंडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)