शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दोनच कर्मचाऱ्यांवर अहेरी कृषी विभागाचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:42 IST

अहेरी येथील कृषी विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रशासकीय कामांसाठी सुद्धा विलंब होत आहे.

ठळक मुद्दे१६ पैकी १४ पदे रिक्त : लिपिकांनाच सांभाळावा लागतो कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : अहेरी येथील कृषी विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची प्रशासकीय कामांसाठी सुद्धा विलंब होत आहे.अहेरी तालुक्यातील ९५ टक्के जनता शेतीवर आधारित उद्योगांवर अवलंबून आहे. रोजगाराचे इतर कोणतेही साधन नसल्याने शेती जरी साथ देत नसली तरी शेती कसल्याशिवाय पर्याय नाही. शेतीला जोडधंदा करून प्रपंच चालविण्याची धडपड येथील शेतकरी करीत आहेत. कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र कृषी विभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र कृषी विभागात असलेल्या रिक्तपदांमुळे सदर विभाग पांगळा झाला आहे. विशेष म्हणजे तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तालुका सहायक, अनुरेखक यासारखी पदे रिक्त आहेत. तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही पदे अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र हीच पदे रिक्त आहेत.रिक्तपदांमुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नाही. त्यामुळे त्याला परत जावे लागते. एकदा परत गेलेला शेतकरी पुन्हा योजनेसाठी अर्ज करण्याची हिंमत करीत नाही. रिक्त पदे भरण्याची मागणी आहे.कामास विलंबसुमारे १६ कर्मचाऱ्यांचा भार केवळ दोन कर्मचाºयांना सांभाळावा लागत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामे होण्यास विलंब होतो. याचा त्रास शेतकºयांना सहन करावा लागतो.

टॅग्स :agricultureशेती