शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

वीजेच्या धक्क्याने दोन म्हशी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 23:52 IST

येथील पावीमुरांडा रस्त्याकडील लक्ष्मी राईसमिलच्या मागील बोडीच्या पाळीलगत गेल्या १५ दिवसांपासून विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

ठळक मुद्देपावीमुरांडानजीकची घटना : १५ दिवसांपासून होती तार पडून

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (मो.) : येथील पावीमुरांडा रस्त्याकडील लक्ष्मी राईसमिलच्या मागील बोडीच्या पाळीलगत गेल्या १५ दिवसांपासून विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. या तारांना स्पर्श झाल्याने दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.वादळामुळे १५ दिवसांपूर्वी या मार्गावरील गार्डिंग तार तुटून पडले होते. याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. रस्त्याची तार जोडण्यात आली. मात्र राईस मिल मागील तुटलेल्या तारेकडे माहिती अभावी कर्मचाºयांचे लक्ष गेले नाही. त्यामुळे घटना घडली, असे समजते. लिलाबाई किरमे, गुरूदास सूरजागडे यांच्या मालकीच्या प्रत्येकी एक अशा दोन म्हशी ठार झाल्या. चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृत पावलेल्या म्हशींमधील लिलाबाई किरमे यांची म्हैैस दुधाळू होती तर गुरूदास सूरजागडे यांची म्हैैस गाभण होती. महावितरणच्या निष्काळजीपणामुळी ही घटना घडली. तांत्रिक माहितीनुसार गार्डींग जिवंत विद्युत प्रवाह नसतो. मात्र म्हशी चरावयास नेताना पडलेल्या तारांमध्ये म्हशी गुंडाळल्याने विद्युत लाईनवरील विद्युत प्रवाह असलेल्या तारांना सदर तारांचा स्पर्श होऊन म्हशी ठार झाल्या.