शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

बोगस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

निवेदनात म्हटले आहे की, ज्या बोगस आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. खऱ्या आदिवासी समाजातील उमेदवारांना प्रतिनिधीत्व देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात न्यायालयात शपथपत्र दाखल केलेले आहे. परंतु अजूनही शासनाकडून संबंधिताच्या सेवा समाप्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही.

ठळक मुद्देआविसंची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिवांच्या नावे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या तसेच जात वैधता प्रमाणपत्र अवैध झालेल्या बोगस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच आदिवासींची राखीव पदे भरण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या जिल्हा शाखेने केले आहे.यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या नावे निवेदन पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ६ डिसेंबर रोजी शुक्रवारला निवेदन देण्यात आले. यावेळी आविसचे जिल्हाध्यक्ष क्रांती केरामी, जिल्हा सचिव प्रकाश मट्टामी, सल्लागर संदीप वरखडे, गिरीश जोगे, संदीप मट्टामी, राकेश गावडे, निकेश तिम्मा, राजेश काटेंगे, राहुल हुलामी, राजेश मडावी, टिकेश वाचामी, आतिश आत्राम, साईनाथ कांदो आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, ज्या बोगस आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. खऱ्या आदिवासी समाजातील उमेदवारांना प्रतिनिधीत्व देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात न्यायालयात शपथपत्र दाखल केलेले आहे. परंतु अजूनही शासनाकडून संबंधिताच्या सेवा समाप्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. बोगस आदिवासींनी राखीव प्रवर्गातून नेमके किती पदे बळकावलेली आहेत, त्याचा निश्चित आकडा शासनाकडे नाही, असे निवेदनात म्हटले आहे.खासगी अनुदानित शाळा, संस्था, विविध महामंडळे, शासकीय उपक्रम राबविणारे कार्यालय, विद्यापीठ, सहकारी संस्था, सेवा मंडळे, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगर पालिका, ग्रामपंचायत आदी ठिकाणच्या नोकरभरतीतील अनुसूचित जमातीच्या पदांची तपासणी केल्यास बोगस व खऱ्या आदिवासींचा आकडा हाती येऊ शकते, असे म्हटले आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र