शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
4
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
5
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
6
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
7
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
8
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
9
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
10
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
11
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
12
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
14
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
15
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
16
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
17
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
18
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
19
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
20
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:33 IST

भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसून असलेला तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येथील लहरीबाबा मठासमोर घडली. अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले होते.

ठळक मुद्देसाकोलीची घटना : उड्डाणपुलाच्या कामाने घेतला तरुणाचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसून असलेला तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास येथील लहरीबाबा मठासमोर घडली. अपघात एवढा भीषण होता की, त्याच्या मेंदूचे तुकडे तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले होते.प्रशांत भैय्याजी श्रीरंगे (२६) रा.लवारी (उमरी) असे मृताचे नाव आहे. रवींद्र भजने (३०) रा.लोहारा असे जखमीचे नाव आहे. हे दोघे सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दुचाकीने (एमएच ३५ एबी ४३९९) जात होते. त्यावेळी मागून आलेल्या ट्रकने (एमएच १२ एफझेड ४३९०) येथील लहरीबाबा मठासमोर दुचाकीला मागून धडक दिली. त्यात मागे बसून असलेला प्रशांत खाली फेकला गेला आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्याच्या डोक्याचे तुकडे होवून मेंदू अक्षरश: रस्त्यावर विखुरला होता. तर चालक रवींद्र हा किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. ट्रकचा क्रमांक मिळाल्याने मौदा येथील टोल नाक्यावर ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रशांतचे साकोली येथे सायकल स्टोर्ट असून गतवर्षीच त्याचे लग्न झाले होते. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. समोरील दृष्य पाहून प्रत्येक जण हळहळताना दिसत होता.कंस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा नोंदविण्याची मागणीसाकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर पाच-सहा महिन्यांपासून उड्डाणपुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता एकपदरी करण्यात आला. उड्डाणपुलाचे काम करण्यापूर्वी यंत्रणेने सर्व्हीस रोडचे काम केले नाही. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या अपघाताला जबाबदार जेएमसी कंपनीवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार ओम गायकवाड, किशोर चन्ने, राजू साखरे, नंदकिशोर गेडाम, विजय दुधे, उमेश भुरे, पप्पू शेख, इमरान खान, राजू गुप्ता, शुभम शेळके, विनायक देशमुख यांनी साकोली पोलीस ठाण्यात दिली. तसेच मृताच्या कुटुंबियाला आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावर जेएमसी कंपनीने मृताच्या कुटुंबियाला एक लाख रुपयांची मदत दिली.