शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
आजचे राशीभविष्य : शनिवार ११ ऑक्टोबर २०२५; अचानक धनलाभ होईल, हितशत्रू सरसावतील, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
3
संपादकीय: राखेतून शांतता उगवेल? ट्रम्प इस्रायल-हमास युद्ध थांबवू शकणार?
4
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
5
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
6
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
7
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
8
नोबेल नायतर नाय, तात्यांना थेट ‘महा-नोबेल’च! गावातच भांडणं लावायला आणि ती ‘मिटवायला’...
9
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
10
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
11
‘अर‌-ट्टाय’ काय आहे? ते व्हॉट्सॲपला पर्याय ठरेल? 
12
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
13
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
14
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
15
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
16
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
17
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
18
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
19
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
20
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!

रोजगारासाठी आदिवासींची पायपीट

By admin | Updated: May 9, 2016 01:32 IST

तालुकास्थळापासून ४० किमी अंतरावर असलेल्या लाहेरी भागातील बिनागुंडा परिसरात रस्तेच नाही.

बिनागुंडातील विदारक परिस्थिती : १२ किमी अंतर चढावी लागते पहाडीभामरागड : तालुकास्थळापासून ४० किमी अंतरावर असलेल्या लाहेरी भागातील बिनागुंडा परिसरात रस्तेच नाही. त्यामुळे रोजगार तसेच दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येथील नागरिकांना सुमारे १२ किमी अंतरावरील पहाडी चढावी लागत आहे. लाहेरीपासून बिनागुंडा हे गाव १८ किमी अंतरावर आहे. या बिनागुंडा गावाला पहाड व जंगलानी व्यापले आहे. या गावाला जाण्यासाठी अजुनपर्यंत रस्ता बनलेला नाही. दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी येथील नागरिकांना लाहेरी किंवा भामरागड येथे जावे लागते. रस्ताच नसल्याने वाहतुकीचे साधन असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. गावातील नागरिकांना पायदळच लाहेरी गाठावी लागते. बिनागुंडा भागात उच्च प्रतीचे झाडूचे गवत आहे. या गवताला जिल्हाभरात तसेच छत्तीसगड राज्यात मोठी मागणी आहे. झाडूच्या गवताचे गट्टे धरून नागरिक लाहेरीपर्यंत पायदळच येतात. बिनागुंडा हे गाव पहाडीवर वसले आहे. त्यांची अडचण लक्षात घेऊन शासनाने या गावातील नागरिकांना लाहेरी येथे घराचे पट्टे देऊन पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र हे नागरिक लाहेरी येथे राहण्यास तयार नाही. पावसाळ्यामध्ये या गावाचा संपर्क तुटत असल्याने जून महिन्याच्या अगोदरच किमान चार महिने पुरतील एवढे साहित्य या गावातील नागरिक खरेदी करून ठेवतात. (तालुका प्रतिनिधी)