शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एटापल्ली वनपरिक्षेत्रात झाडे तोडून अतिक्रमण

By admin | Updated: April 20, 2015 01:31 IST

भामरागड वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात एटापल्लीपासून अवघ्या एक किमी अंतरावर झाडे तोडून अतिक्रमण केले जात आहे.

एटापल्ली : भामरागड वन विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात एटापल्लीपासून अवघ्या एक किमी अंतरावर झाडे तोडून अतिक्रमण केले जात आहे. मात्र वन विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. डुम्मे नाल्यावरील जंगलातील खंड क्र. ३७८ च्या जंगलात येन, मोह, धावळ आदी प्रकारची वृक्ष आहेत. या वृक्षांची तोड करून अतिक्रमण केले जात आहे. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. घटनेची माहिती काही नागरिकांनी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना दिली असता, हा परिसर आपल्या कक्षात येतो की नाही हे वन कर्मचाऱ्यांनाही माहीत नव्हते. एटापल्ली बिटातील वनपाल गोनाडे व वनरक्षक किरमे यांनी नकाशा व दिशादर्शक मशीन सोबत घेऊन मापन केले असता सदर भाग एटापल्ली बिटामध्ये येत असल्याचे उघडकीस आले. तालुकास्थळापासून अवघ्या एक किमी अंतरावरची झाडे तोडली जात असताना वन विभागाचे कर्मचारी गप्प असल्याबाबत नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत. तालुक्यात आंध्रप्रदेश, हरियाणा या राज्यातून काही व्यवसायिक येथील नागरिकांना भाड्याने देत आहेत. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून जंगलाची तोड केली जात आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास काही दिवसातच जंगल उजाड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वन विभागाचे कर्मचारी दरदिवशी जंगलात जाऊन पाहणी करतात व तसा रिपोर्ट वरिष्ठांकडे सादर करतात. दरदिवशी पाहणी केली जात असताना जंगलतोड झाली कशी, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)