शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

ट्रॅक पॉर्इंटचे काम संथगतीने

By admin | Updated: June 7, 2017 01:17 IST

देसाईगंज मागील वर्षभरापासून रेल्वे ट्रॅक पॉर्इंटचे काम हाती घेण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क देसाईगंज : देसाईगंज मागील वर्षभरापासून रेल्वे ट्रॅक पॉर्इंटचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र कामाची गती अतिशय संथ असल्याने दीड वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे यावर्षीही गोंदिया व चंद्रपूर येथूनच खत आणावे लागणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज येथे एकमेव रेल्वेस्थानक आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी लागणारे खत याच ट्रॅक पार्इंटवर उतरविले जात होते. मात्र काम सुरू असल्याने गोंदिया व चंद्रपूर येथे खत उतरविले जात आहे. मागील वर्षीही चंद्रपूर व गोंदिया येथेच खत उतरवावे लागले. रेल्वे विभागाने कामाची गती वाढवून काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.