शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

१ हजार ६३ विद्यार्थी देणार दहावीची पुनर्परीक्षा

By admin | Updated: July 20, 2015 01:53 IST

दहावीची पुनर्परीक्षा २१ जुलैपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील १ हजार ६३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे.

तीन भरारी पथके : मंगळवारपासून परीक्षेला होत आहे प्रारंभगडचिरोली : दहावीची पुनर्परीक्षा २१ जुलैपासून सुरूवात होत असून जिल्ह्यातील १ हजार ६३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पहिल्यांदाच राज्यभरात जुलै महिन्यात परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेला २१ जुलैपासून प्रारंभ होत असून ५ आॅगस्ट रोजी ही परीक्षा संपणार आहे. त्यानंतर अगदी १५ दिवसात या परीक्षेचा निकाल जाहीर करून यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकराव्या वर्गामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ६३ विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेचे अर्ज केले. या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. परीक्षेदरम्यान होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी व डायटचे प्राचार्य यांच्या नेतृत्त्वात तीन भरारी पथक नेमले आहेत. (नगर प्रतिनिधी)सहा परीक्षा केंद्रपरीक्षार्थींची संख्या कमी असल्याने शिक्षण विभागाने तालुकास्तरावर केवळ सहा परीक्षा केंद्रांची निर्मिती केली असून या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे. सदर परीक्षा केंद्र सिरोंचा, अहेरी, चामोर्शी, गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज या ठिकाणी आहेत. म्हणजेच दोन तालुक्यांसाठी एक परीक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. हे जरी मान्य केले तरी जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शिक्षण विभागाने प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र देणे गरजेचे होते. अशी अपेक्षा पालकवर्गाकडून होत आहे.