शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यांसाठी तहसीलदारांचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 00:42 IST

ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रमाणपत्र व दाखले उपलब्ध व्हावे, यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देबिनागुंडा परिसरात सभा : प्रमाणत्रांअभावी अनेक नागरिक योजनांपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांना आवश्यक असलेले सर्व प्रमाणपत्र व दाखले उपलब्ध व्हावे, यासाठी भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना दाखले उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.भामरागड तालुक्यातील बिनागुंडा, कुआकोडी, फोदेवाडा, दामनमर्का, तुरमर्का, पिरमिलभट्टी, पुंगासूर या गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत. तालुका स्थळापासून या गावांचे अंतर ५० ते ६० किमी आहे. वाहने नसल्याने या भागातील नागरिक प्रमाणपत्र काढत नाही. परिणामी त्यांना दाखल्यांपासून वंचित राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांच्या दाखल्यांचे प्रस्ताव आॅनलाईन पाठविण्याचे निर्देश सेतू केंद्रचालकांना दिले आहेत. त्याचबरोबरच प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेले दाखले संबंधित कर्मचाऱ्यांनी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश दिले. तहसीलदारांच्या निर्देशानंतर यंत्रणा कामाला लागून प्रमाणपत्र उपलब्ध होतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. प्रस्ताव सादर केल्यानंतर संबंधित व्यक्तीला तीन महिन्यांच्या आत प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले जाईल, असा विश्वास तहसीलदार अंडिल यांनी व्यक्त केला. बिनागुंडा परिसरातील गावांना भेटी देऊन या परिसरातील समस्या जाणून घेतल्या. काही गावांना रस्ते नाहीत, पाण्याची सुविधा नाही, या समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.